शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

माझी कृषी योजना : हवामानावर फळ पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 11:41 IST

फळ पीक नुकसानभरपाई मिळावी याकरिता शासनाची पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना ही आधारवड आहे.

गारपीट, अवेळी पावसाचा तडाखा, वेगाचा वारा, तापमानाचा फटका आदी नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या फळबागांना मोठा फटका बसतो. या धोक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादकतेत घट येऊन आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामानाच्या धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी व शेतकऱ्यांना फळ पीक नुकसानभरपाई मिळावी याकरिता शासनाची पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना ही आधारवड आहे.

या योजनेत २०१७-१८ या वर्षात संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू, द्राक्ष, लिंबू, केळी या पिकांचा समावेश होता. शासनाने जिल्हानिहाय वेगवेगळ्या फळ पिकांची निश्चिती करून सदर योजना लागू केली आहे. यावर्षी आंबा या पिकालाही १ जानेवारी २०१८ पासून संरक्षण देण्यात आले आहे; मात्र आंब्याचे क्षेत्र कोकणापुरते मर्यादित ठेवण्यात आले होते.

यावर्षी प्रथमच कोकणाबाहेर विदर्भातील काही जिल्ह्यांमधील मंडळांचा यावर्षी प्रथमच समावेश करण्यात आला असून, १ जानेवारी २०१९ पासून आंबा फळ पिकाला संरक्षण प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांनी यासाठी बँकेत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक करण्यात आलेली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना