शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

माझी कृषी योजना : हवामानावर फळ पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 11:41 IST

फळ पीक नुकसानभरपाई मिळावी याकरिता शासनाची पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना ही आधारवड आहे.

गारपीट, अवेळी पावसाचा तडाखा, वेगाचा वारा, तापमानाचा फटका आदी नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या फळबागांना मोठा फटका बसतो. या धोक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादकतेत घट येऊन आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामानाच्या धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी व शेतकऱ्यांना फळ पीक नुकसानभरपाई मिळावी याकरिता शासनाची पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना ही आधारवड आहे.

या योजनेत २०१७-१८ या वर्षात संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू, द्राक्ष, लिंबू, केळी या पिकांचा समावेश होता. शासनाने जिल्हानिहाय वेगवेगळ्या फळ पिकांची निश्चिती करून सदर योजना लागू केली आहे. यावर्षी आंबा या पिकालाही १ जानेवारी २०१८ पासून संरक्षण देण्यात आले आहे; मात्र आंब्याचे क्षेत्र कोकणापुरते मर्यादित ठेवण्यात आले होते.

यावर्षी प्रथमच कोकणाबाहेर विदर्भातील काही जिल्ह्यांमधील मंडळांचा यावर्षी प्रथमच समावेश करण्यात आला असून, १ जानेवारी २०१९ पासून आंबा फळ पिकाला संरक्षण प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांनी यासाठी बँकेत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक करण्यात आलेली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना