शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

माझी कृषी योजना : हवामानावर फळ पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 11:41 IST

फळ पीक नुकसानभरपाई मिळावी याकरिता शासनाची पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना ही आधारवड आहे.

गारपीट, अवेळी पावसाचा तडाखा, वेगाचा वारा, तापमानाचा फटका आदी नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या फळबागांना मोठा फटका बसतो. या धोक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादकतेत घट येऊन आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामानाच्या धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी व शेतकऱ्यांना फळ पीक नुकसानभरपाई मिळावी याकरिता शासनाची पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना ही आधारवड आहे.

या योजनेत २०१७-१८ या वर्षात संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू, द्राक्ष, लिंबू, केळी या पिकांचा समावेश होता. शासनाने जिल्हानिहाय वेगवेगळ्या फळ पिकांची निश्चिती करून सदर योजना लागू केली आहे. यावर्षी आंबा या पिकालाही १ जानेवारी २०१८ पासून संरक्षण देण्यात आले आहे; मात्र आंब्याचे क्षेत्र कोकणापुरते मर्यादित ठेवण्यात आले होते.

यावर्षी प्रथमच कोकणाबाहेर विदर्भातील काही जिल्ह्यांमधील मंडळांचा यावर्षी प्रथमच समावेश करण्यात आला असून, १ जानेवारी २०१९ पासून आंबा फळ पिकाला संरक्षण प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांनी यासाठी बँकेत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक करण्यात आलेली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना