शहरं
Join us  
Trending Stories
1
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
2
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला छोटी रक्कम जमा करा; ५ वर्षात बनेल १४ लाखांचा फंड
4
मोहम्मद पैगंबरांच्या केसासाठी १० लाखांचे दागिने गमावले, माहीममधील कुटुंबाची भामट्याकडून फसवणूक
5
T20 World Cup 2026 Schedule : कधी अन् कुठं रंगणार IND vs PAK यांच्यातील सामना? मोठी माहिती आली समोर
6
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा भारत दौरा पुन्हा लांबणीवर! कारण काय? 
7
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
8
धर्मेंद्र यांचे चाहते सनी-बॉबी देओलवर नाराज, म्हणाले- आयुष्यात त्यांचे सिनेमे पाहणार नाही !
9
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
10
'यमला पगला दीवाना' टायटल मीच धर्मेंद्र यांना दिलेलं..., सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा
11
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
12
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
13
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
14
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
15
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
16
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
17
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
18
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
19
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
20
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माझी कृषी योजना : शेतमालाचे आगीमुळे नुकसान झाल्यास भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 12:20 IST

आकस्मिकरीत्या आग लागून घर, शेती, पशुधनाची हानी झाल्यास किंवा विजेमुळे दुर्घटना होऊन आग लागल्यास शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते.

आकस्मिकरीत्या आग लागून घर, शेती, पशुधनाची हानी झाल्यास किंवा विजेमुळे दुर्घटना होऊन आग लागल्यास शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचून जातात. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मदत योजना राबविली जाते.

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून नुकसानीच्या पन्नास टक्के किंवा ११ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम लाभार्थ्याला धनादेशाद्वारे दिली जाते. यासाठी जळीतग्रस्त शेतकऱ्यांचा प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेस सादर करावा लागतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांच्या शेती, घर किंवा पशुधनाचे नुकसान हे आकस्मितरीत्या आग लागून किंवा विजेमुळे झालेले असावे.

सातबारा उतारा, खातेउतारा, तहसीलदारांचा पंचनामा आदी कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा. गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व संबंधित योजनेचे काम पाहणारे कृषी अधिकारी यांचा प्रत्यक्षदर्शी स्थळ तपासणी दाखला सादर करावा. योजनेसाठी क्षेत्रमर्यादेची कोणतीही अट नसून सर्व घटकातील शेतकरी बांधवांना याचा लाभ घेता येतो. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना