शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

माझी कृषी योजना : आधारभूत किंमत खरेदी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 11:50 IST

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तसेच त्यांना कमी किमतीत धान्य विकावे लागू नये यासाठी आधारभूत किंमत खरेदी योजना आणलेली आहे.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल ज्या वेळेस बाजारात विक्रीला आणला जातो. त्यावेळी त्या शेतमालाची आवक जर जास्त असेल, तर व्यापाऱ्यांकडून तो अत्यंंत कमी भावाने खरेदी केला जातो. यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जाऊन कधी-कधी उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे केंद्र शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तसेच त्यांना कमी किमतीत धान्य विकावे लागू नये यासाठी आधारभूत किंमत खरेदी योजना आणलेली आहे.

या योजनेंतर्गत दरवर्षी निरनिराळ्या पिकांसाठी आधारभूत किंमत ठरविली जाते. या योजनेनुसार शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला जातो. महाराष्ट्र राज्यात ही योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहते. सन २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात उत्पादन खर्चाच्या दीडपट आधारभूत किंमत देण्याचे शासनाने आश्वासन दिले आहे. यानुसार कृषी उत्पादन खर्च व मूल्य आयोगाने भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग उडीद, शेंगदाणे, सूर्यफूल बिया, सोयाबीन, तीळ, तेलबिया, कापूस, नाचणी आदी पिकांसाठी सुधारित आधारभूत किमतीची शिफारस केली होती.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार