शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

माझी कृषी योजना : आधारभूत किंमत खरेदी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 11:50 IST

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तसेच त्यांना कमी किमतीत धान्य विकावे लागू नये यासाठी आधारभूत किंमत खरेदी योजना आणलेली आहे.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल ज्या वेळेस बाजारात विक्रीला आणला जातो. त्यावेळी त्या शेतमालाची आवक जर जास्त असेल, तर व्यापाऱ्यांकडून तो अत्यंंत कमी भावाने खरेदी केला जातो. यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जाऊन कधी-कधी उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे केंद्र शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तसेच त्यांना कमी किमतीत धान्य विकावे लागू नये यासाठी आधारभूत किंमत खरेदी योजना आणलेली आहे.

या योजनेंतर्गत दरवर्षी निरनिराळ्या पिकांसाठी आधारभूत किंमत ठरविली जाते. या योजनेनुसार शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला जातो. महाराष्ट्र राज्यात ही योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहते. सन २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात उत्पादन खर्चाच्या दीडपट आधारभूत किंमत देण्याचे शासनाने आश्वासन दिले आहे. यानुसार कृषी उत्पादन खर्च व मूल्य आयोगाने भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग उडीद, शेंगदाणे, सूर्यफूल बिया, सोयाबीन, तीळ, तेलबिया, कापूस, नाचणी आदी पिकांसाठी सुधारित आधारभूत किमतीची शिफारस केली होती.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार