शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

माझी कृषी योजना : बळीराजा जलसंजीवनी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:49 IST

योजनेनुसार विदर्भ व मराठवाडा या आत्महत्याग्रस्त विभागातील ८३ लघुपाटबंधारे प्रकल्पांसह ३ मोठे व मध्यम प्रकल्प आणि उत्तर महाराष्ट्रातील ३ व पश्चिम महाराष्ट्रातील २ प्रकल्पांचा समावेश आहे. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे व अवर्षण प्रवण भागातील एकूण ११२ बांधकामाधीन रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाने बळीराजा जलसंजीवनी योजना आणलेली आहे. शेतकऱ्यांना या योजनेनुसार प्रत्यक्ष शेतीसाठी अनुदान मिळत नसले तरी, अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प याद्वारे पूर्ण होणार आहेत. यामुळे ही योजना राबविली जात असलेल्या भागातील शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली येणार आहे.

विशेष म्हणजे सिंचन क्षेत्र वाढविणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे व त्यांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र व राज्य सरकारच्या निधीवर हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत. या योजनेंतर्गत एकूण ९१ प्रकल्पांना केंद्र व राज्य सरकारकडून २५.७५ या प्रमाणानुसार अर्थसाहाय्य घोषित केलेले असून, केंद्र सरकारने राज्य शासनाला निधी उभारण्यासाठी नाबार्डकडून कर्ज घेण्यास मान्यता दिलेली आहे.

या योजनेनुसार विदर्भ व मराठवाडा या आत्महत्याग्रस्त विभागातील ८३ लघुपाटबंधारे प्रकल्पांसह ३ मोठे व मध्यम प्रकल्प आणि उत्तर महाराष्ट्रातील ३ व पश्चिम महाराष्ट्रातील २ प्रकल्पांचा समावेश आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी