शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

माझी कृषी योजना : शेतीनिष्ठ पुरस्कार योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 11:58 IST

शेतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. 

शेतीनिष्ठ पुरस्कार योजना १९६७ सालापासून सुरू करण्यात आलेली आहे. शेतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. 

शेतकऱ्यांनी स्वत:च्या कल्पनेने नवनवीन पद्धतीने पीक लागवड करणे तसेच जवळपासच्या शेतकऱ्यांना शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणे,  शेतीपूरक व्यवसाय, हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाडे, निलगिरी, सुबाभूळ आदींची लागवड करणे, शासन, सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्ज रकमेचा शेतीसाठी सुयोग्य वापर तसेच वेळेवर कर्जाची परतफेड आदींमध्ये उल्लेखनीय कार्य असलेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

दरवर्षी आदिवासी गटासह २५ शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रोख अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सदर व्यक्तीचा सपत्नीक सत्कार हे पुरस्काराचे स्वरूप आहे. कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समिती राज्यभरातून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी