शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

माझी कृषी योजना : शेतीनिष्ठ पुरस्कार योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 11:58 IST

शेतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. 

शेतीनिष्ठ पुरस्कार योजना १९६७ सालापासून सुरू करण्यात आलेली आहे. शेतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. 

शेतकऱ्यांनी स्वत:च्या कल्पनेने नवनवीन पद्धतीने पीक लागवड करणे तसेच जवळपासच्या शेतकऱ्यांना शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणे,  शेतीपूरक व्यवसाय, हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाडे, निलगिरी, सुबाभूळ आदींची लागवड करणे, शासन, सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्ज रकमेचा शेतीसाठी सुयोग्य वापर तसेच वेळेवर कर्जाची परतफेड आदींमध्ये उल्लेखनीय कार्य असलेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

दरवर्षी आदिवासी गटासह २५ शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रोख अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सदर व्यक्तीचा सपत्नीक सत्कार हे पुरस्काराचे स्वरूप आहे. कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समिती राज्यभरातून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी