शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

माझी कृषी योजना : शेतीनिष्ठ पुरस्कार योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 11:58 IST

शेतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. 

शेतीनिष्ठ पुरस्कार योजना १९६७ सालापासून सुरू करण्यात आलेली आहे. शेतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. 

शेतकऱ्यांनी स्वत:च्या कल्पनेने नवनवीन पद्धतीने पीक लागवड करणे तसेच जवळपासच्या शेतकऱ्यांना शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणे,  शेतीपूरक व्यवसाय, हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाडे, निलगिरी, सुबाभूळ आदींची लागवड करणे, शासन, सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्ज रकमेचा शेतीसाठी सुयोग्य वापर तसेच वेळेवर कर्जाची परतफेड आदींमध्ये उल्लेखनीय कार्य असलेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

दरवर्षी आदिवासी गटासह २५ शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रोख अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सदर व्यक्तीचा सपत्नीक सत्कार हे पुरस्काराचे स्वरूप आहे. कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समिती राज्यभरातून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी