शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

माझी कृषी योजना : महारेशीम जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 12:29 IST

१७ ते २९ डिसेंबर २०१८ दरम्यान महारेशीम जनजागृती अभियान राबवायला सुरुवात केली आहे.

रेशीम शेतीचे फायदे, वैशिष्ट्ये व तंत्रज्ञान गावागावात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने राज्यभरात १७ ते २९ डिसेंबर २०१८ दरम्यान महारेशीम जनजागृती अभियान राबवायला सुरुवात केली आहे.

रेशीम उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. राज्यातील हवामान या उद्योगासाठी पुरक आहे. याद्वारे ग्रामीण भागातील जनतेचा आर्थिक स्तर उंचावणे, संपूर्ण राज्यात एकाच वेळी रेशीम शेतीचा प्रचार व प्रसिद्धी करणे, रेशीम शेतीचे तंत्रज्ञान गावागावात पोहोचविणे, रेशीम शेतीकरिता शासनाच्या विविध योजना आहेत, जसे मनरेगा, जिल्हा वार्षिक योजना आदी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता, त्यासाठी लागणारी कागदपत्रे याबाबत समजावून सांगणे, हा या महारेशीम जनजागृती अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

राज्यभरात हे अभियान लवकरच राबविण्यात येत असल्याने लाभार्थ्यांना जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये तुती रोपे तयार करण्यास कालावधी मिळणार आहे. गटशेतीद्वारे रेशीम शेती वाढविणे हासुद्धा या महारेशीम जनजागृती अभियानाचा उद्देश आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी