शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

मुंबईमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 04:39 IST

दिवाळी म्हणजे दीपोत्सव, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी हे समीकरण आता हळूहळू बदलत आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण लक्षात घेऊन फटाके उडवण्याविरोधात झालेल्या आवाहनांना मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला...

मुंबई : दिवाळी म्हणजे दीपोत्सव, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी हे समीकरण आता हळूहळू बदलत आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण लक्षात घेऊन फटाके उडवण्याविरोधात झालेल्या आवाहनांना मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला असून फटाके वाजवण्याचे प्रमाण यावर्षी खूपच कमी झाल्याचे नरक चतुर्दशीच्या दिवशी निदर्शनास आले आहे. पर्यावरणप्रेमी आणि शासनाच्या पुढाकाराने राबविलेल्या जनजागृती मोहिमेला यश मिळाल्याची भावना पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.लहान मुलांना आणि तरुणांना फटाक्यांचे मोठे आकर्षण असते. फटाके वाजवणाºयांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शाळांमधूनच फटाक्यांबाबत जनजागृती केली जाते. सरसकट सर्वच शाळांमध्ये शिक्षक, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना फटाक्यांबाबत मार्गदर्शन केले आहे. त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत.यंदा फटाक्यांची दुकाने संख्येने खूपच कमी आहेत. दादरमध्ये मागील वर्षी फटाक्यांची सात ते आठ दुकान होती. यंदा मात्र त्याच दादर मार्केटमध्ये फटाक्याची फक्त दोन दुकाने पाहायला मिळाली व फटाक्यांचा एकही स्टॉल नव्हता.पालिकेकडून फटाक्यांच्या दुकानांसाठीच्या परवान्यांसाठीच्या विविध नियमांची कडक अंमलबजावणी केल्याने यंदा फटाक्यांची दुकाने कमी असल्याचे फटाके विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :fire crackerफटाकेdiwaliदिवाळीMumbaiमुंबई