शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मुंबई ३५ अंश; कमाल तापमानाचा वाढता पारा ठरणार ‘ताप’दायक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 05:54 IST

गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले.

मुंबई : मुंबईसह राज्यभरातून थंडीने ‘पॅक अप’ केल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने रविवारी केली असतानाच, मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान थेट ३५ अंश नोंदविण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास काही काळ ऊन, दुपारी बाराच्या सुमारास काही काळ ढगाळ वातावरण, अडीचच्या सुमारास पुन्हा रखरखीत ऊन आणि काही काळ वातावरणात उठलेली धूळ, अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव मंगळवारी मुंबईकरांनी घेतला. हवेतला किंचितसा गारवाही हळूहळू कमी होत असल्याने, कमाल तापमानाचा वाढता पारा मुंबईकरांना ‘ताप’दायक ठरणार आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मुंबईचा विचार करता, मुंबईकरांची मंगळवारची दुपार ‘ताप’दायक ठरली. कमाल तापमान ३५ अंश आणि वातावरणात उठलेल्या धुळीने येथील वातावरण काहीसे धूळसदृश्य झाले होते.

दरम्यान, दुसरीकडे मुंबईचे किमान तापमान २२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. दिवसाच्या वातावरणातील गारवा कमी होत असला, तरी रात्रीच्या हवेतला गारवा किंचित का होईना, टिकून असल्याचे चित्र आहे.नागपूरमध्ये सर्वांत कमी किमान तापमानच्राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नागपूर येथे ११.८ अंशनोंदविण्यात आले.च्१२ ते १५ फेब्रुवारीपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते.च्१२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मुंबई आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २४ अंशाच्या आसपास राहील.राज्यातील शहरांचे मंगळवारचे कमाल तापमानमंगळवारी सकाळी ११च्या सुमारास काही काळ ऊन, दुपारी १२च्या सुमारास काही काळ ढगाळ वातावरण

टॅग्स :TemperatureतापमानHeat Strokeउष्माघात