शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आंदोलन सुरूच, दूधटंचाई नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 06:14 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीन दिवसांपासून दूध बंद आंदोलन सुरू असले, तरी बुधवारी मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये विशेष टंचाई जाणवली नाही.

कोल्हापूर/नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीन दिवसांपासून दूध बंद आंदोलन सुरू असले, तरी बुधवारी मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये विशेष टंचाई जाणवली नाही. पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही. दुसरीकडे सरकारनेच आंदोलकांनाच गनिमी कावा दाखवित, नाशिकमार्गे गुजरात व मुंबईला मोठ्या प्रमाणावर टँकर रवाना केले आहेत. नाशिकमध्ये पोलिसांनी आंदोलकांच्या मुसक्या आवळल्यामुळे संघटनेचे कार्यकर्ते भूमिगत झाले. बुधवारी नाशिक, जळगाव व धुळे जिल्ह्यातून सुमारे ४ लाख ७१ हजार लीटर दूध बाहेर रवाना झाले. दिवसभरात ६० टॅँकर नाशिकमार्गे पाठविण्यात आले.दुधाच्या प्रश्नावर तोडगा निघत नसल्याने, सरकारची नाकेबंदी करण्यासाठी गुरुवारपासून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. शेतकरी जनावरांसह रस्त्यावर उतरणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात दूध संकलन खूप कमी झाले असले, तरी पोलीस बंदोबस्तात खासगी दूध संस्थांचे टँकर शहरांकडे रवाना होत आहेत. बुधवारी अनेक ठिकाणी आंदोलकांनी जाळपोळ करत दूध रस्त्यावर ओतले.>राजू शेट्टी गुजरात सीमेवरअहमदाबाद मुंबई सेंट्रल पॅसेंजरने गुजरातहून चार लाख लीटर दूध मुंबईत येणार होते. खा. राजू शेट्टी डहाणूला ठिय्या देऊन होते. मात्र, गाडीला दुधाचे डबे नव्हते. त्यावर, हा शेतकऱ्यांचा विजय असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.>मुंबईत दोन दिवस पुरेल एवढा साठामुंबईत दूधपुरवठा करणाºया ‘आरे’ व ‘महानंद’ने दोन दिवस पुरेल एवढा दुधाचा साठा असल्याची माहिती दिली आहे, पण लोक दुधाची अधिक खरेदी करत आहेत. तरीही टंचाई भासलेली नाही.>आज नागपुरात महत्त्वाची बैठकगुरुवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यात तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. साखरेप्रमाणे निश्चित दर हाच दुधावर तोडगा असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.दूध दरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात तिसºया दिवशी बुधवारी आष्टी (जि. बीड) येथे दूध उत्पादक शेतकºयांनी एकाला दुग्धस्रान घातले.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाmilkदूधRaju Shettyराजू शेट्टी