शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

महाराष्ट्रात सर्वाधिक आंतरजातीय विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:40 IST

पाच वर्षांची आकडेवारी : ५ हजार लग्न

मुंबई : समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न होत असतात. यात आंतरजातीय विवाहाला महत्त्वाचे स्थान दिले जाते. आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून जातीभेदाच्या भिंती पुसट करण्यात महाराष्ट्र देशात पुढे असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात पाच वर्षांत २०,४७५ आंतरजातीय विवाह झाले असून ही संख्या देशात सर्वाधिक आहे.महाराष्ट्रात २०१२ ते २०१७ या कालावधीत २०,४७५ आंतरजातीय विवाह झाले. महाराष्ट्रापाठोपाठ केरळचा क्रमांक असून याच कालावधीत तेथे ९,७६० आंतरजातीय विवाह झाल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने म्हटले आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक साहाय्य केले जाते. मुलगा अथवा मुलगी दोघांपैकी एक अनुसूचित जातीचे असल्यास नागरी हक्कांचे संरक्षण म्हणून आर्थिक मदत केली जाते.आंतरजातीय विवाहानंतर नवदाम्पत्यांनी संबंधित जिल्ह्यातील स्थानिक समाज कल्याण कार्यालयात लग्नाच्या प्रमाणपत्रासह अनुसूचित जातीची आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास शासनाकडून हा निधी त्यांना दिला जातो.२००६ पासून या योजने अंतर्गत केंद्र सरकारकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जात असे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात या रकमेत वाढ करण्यात आली असून आता १ लाख २५ हजारांचे अर्थसाहाय्य केंद्राकडून केले जाते. शिवाय, विविध राज्य सरकारांकडूनही आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन म्हणून निधी दिला जातो. 

टॅग्स :marriageलग्न