शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:28 IST

भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. सन २०१६मध्ये १,०१६ अर्थात देशाच्या २२.९ टक्के प्रकरणे एकट्या महाराष्टÑातील असून, या श्रेणीत सलग तिस-यांदा राज्य अव्वल  ठरले आहे.

मुंबई : भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. सन २०१६मध्ये १,०१६ अर्थात देशाच्या २२.९ टक्के प्रकरणे एकट्या महाराष्टÑातील असून, या श्रेणीत सलग तिस-यांदा राज्य अव्वल  ठरले आहे.नॅॅशनल क्राइम रेकॉडर््स ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार, महाराष्टÑ २०१५ व २०१४मध्येदेखील आघाडीवर होता. मात्र, त्या वेळी अनुक्रमे १,२७९ व १,३१६ प्रकरणे समोर आली होती. त्यानुसार प्रकरणे कमी होत असल्याचा ट्रेण्ड दिसून येत असून, तीच एक सकारात्मक बाब मानली जात आहे. महाराष्टÑानंतर या श्रेणीत दुसरा क्रमांक ओडिशाचा आहे. मात्र तेथील प्रकरणांची संख्या फक्त ५६९ आहे.भ्रष्टाचाराची २०१६मध्ये सर्वाधिक १८५ प्रकरणे सांस्कृतिक राजधानी पुण्यात समोर आली आहेत. नाशकात १५३, नागपुरात १३५, ठाणे व औरंगाबाद प्रत्येकी १२०, अमरावतीत ११० व नांदेडातील १०३ प्रकरणांचा समावेश आहे. सर्वांत कमी ५० प्रकरणे मुंबईतील आहेत.तिस-यांदा अव्वल गुन्ह्यांचा विचार केल्यास यात देशाची राजधानी दिल्लीच आघाडीवर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही बंगळुरूनंतर तिसºया स्थानी आहे. सन २०१६मध्ये मुंबईत ३९ हजार ६१७ गुन्ह्यांची नोंद झाली. मात्र हा आकडा २०१५च्या ४२ हजार ९४०च्या तुलनेत कमी झाल्याची सकारात्मक नोंद अहवालात आहे.

 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार