शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:28 IST

भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. सन २०१६मध्ये १,०१६ अर्थात देशाच्या २२.९ टक्के प्रकरणे एकट्या महाराष्टÑातील असून, या श्रेणीत सलग तिस-यांदा राज्य अव्वल  ठरले आहे.

मुंबई : भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. सन २०१६मध्ये १,०१६ अर्थात देशाच्या २२.९ टक्के प्रकरणे एकट्या महाराष्टÑातील असून, या श्रेणीत सलग तिस-यांदा राज्य अव्वल  ठरले आहे.नॅॅशनल क्राइम रेकॉडर््स ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार, महाराष्टÑ २०१५ व २०१४मध्येदेखील आघाडीवर होता. मात्र, त्या वेळी अनुक्रमे १,२७९ व १,३१६ प्रकरणे समोर आली होती. त्यानुसार प्रकरणे कमी होत असल्याचा ट्रेण्ड दिसून येत असून, तीच एक सकारात्मक बाब मानली जात आहे. महाराष्टÑानंतर या श्रेणीत दुसरा क्रमांक ओडिशाचा आहे. मात्र तेथील प्रकरणांची संख्या फक्त ५६९ आहे.भ्रष्टाचाराची २०१६मध्ये सर्वाधिक १८५ प्रकरणे सांस्कृतिक राजधानी पुण्यात समोर आली आहेत. नाशकात १५३, नागपुरात १३५, ठाणे व औरंगाबाद प्रत्येकी १२०, अमरावतीत ११० व नांदेडातील १०३ प्रकरणांचा समावेश आहे. सर्वांत कमी ५० प्रकरणे मुंबईतील आहेत.तिस-यांदा अव्वल गुन्ह्यांचा विचार केल्यास यात देशाची राजधानी दिल्लीच आघाडीवर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही बंगळुरूनंतर तिसºया स्थानी आहे. सन २०१६मध्ये मुंबईत ३९ हजार ६१७ गुन्ह्यांची नोंद झाली. मात्र हा आकडा २०१५च्या ४२ हजार ९४०च्या तुलनेत कमी झाल्याची सकारात्मक नोंद अहवालात आहे.

 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार