शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

मान्सून विदर्भात, मुंबई परिसराला दोन दिवस प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 06:37 IST

मुंबईसह राज्यातील काही भागात रविवारपासून पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

मुंबई/गुवाहाटी/भोपाळ : मान्सून अखेर विदर्भात दाखल झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे अखेर दिलासा मिळाला. सध्या कोकण आणि विदर्भात मान्सून दाखल झाला असला तरी मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षाच आहे. मुंबईसह राज्यातील काही भागात रविवारपासून पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

मान्सूनने बिहारमध्ये दमदार एन्ट्री केली. येत्या तीन दिवसांत तो मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश व्यापेल. हवामान खात्याने २६ जूनपर्यंत मध्य प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत पावसामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

आसाममध्ये पुरामुळे जवळपास पाच लाख लोकांना फटका बसला असून, १३६६ गावे जलमय झाली. तसेच १४ हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. आसाममध्ये २२ जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. 

आता कुठे मान्सून? विदर्भाच्या काही भागात शुक्रवारी मान्सूनचे आगमन झाले आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत मान्सून महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांत हवामान अनुकूल आहे.    - कृष्णानंद होसाळीकर,     अतिरिक्त महासंचालक,     भारतीय हवामान शास्त्र विभाग.

टॅग्स :Rainपाऊस