शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मान्सून उद्या महाराष्ट्राच्या सीमेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 06:38 IST

अरबी समुद्रातील मान्सूनने बुधवारी पुढे वाटचाल केली नसली, तरी त्याच्या ईशान्य शाखेची वाटचाल सुरू झाली असून त्याने गोलपारा, अलिपूरद्वार, गंगटोक येथे आगमन झाले आहे.

पुणे : मोठी प्रतीक्षा असलेल्या मान्सूनचे आगमन शुक्रवारी दक्षिण कोकण, गोवा, कर्नाटकाचा काही भाग, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील मान्सूनने बुधवारी पुढे वाटचाल केली नसली, तरी त्याच्या ईशान्य शाखेची वाटचाल सुरू झाली असून त्याने गोलपारा, अलिपूरद्वार, गंगटोक येथे आगमन झाले आहे.आज व उद्या कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ‘वायू’ चक्रीवादळाने मान्सूनच्या वाटचालीचा मार्ग रोखला होता. आता त्याचा परिणाम नाहीसा झाल्याने पुढील वाटचालीसाठी अनुकुल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे २१ जूनपर्यंत दक्षिण कोकण, गोवामध्ये मान्सूनचे आगमन होईल. गेल्या २४ तासांत राजापूर (६०), अलिबाग (३९), महाबळेश्वर (२३), मुंबई (१८), रत्नागिरी (१२), पणजी (१६ मिमी) पावसाची नोंद झाली. दरम्यान, मुुंबई व पुण्यात २२ जूनपासून पावसाला सुरुवात होऊ शकते. २३ जूनपर्यंत तो पुणे, मुंबईत स्थिरावेल. २५ जूनपर्यंत पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस