शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

मोदींच्या ‘हवाहवाई’ शैलीचा फुगा फुटतोय

By admin | Updated: October 10, 2014 00:59 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्तमान शैली जास्त दिवस प्रभाव टाकू शकणार नाही. नागरिकांना ही ‘हवाहवाई’ शैली समजली आहे व तिचा फुगा फुटतो आहे. देश व महाराष्ट्राला काँग्रेसच योग्य दिशेकडे घेऊन जाऊ शकते.

अशोक गेहलोत, बाला बच्चन यांचे प्रतिपादन : राज्यात काँग्रेसचेच सरकार येणारनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्तमान शैली जास्त दिवस प्रभाव टाकू शकणार नाही. नागरिकांना ही ‘हवाहवाई’ शैली समजली आहे व तिचा फुगा फुटतो आहे. देश व महाराष्ट्राला काँग्रेसच योग्य दिशेकडे घेऊन जाऊ शकते. राज्यात काँग्रेसच परत सत्ता स्थापन करेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाला बच्चन यांनी व्यक्त केला. हे दोघेही नेते नागपूर दौऱ्यावर आले असताना ‘लोकमत’ प्रतिनिधीशी चर्चा करताना त्यांनी आपले विचार बोलून दाखविले.मोठमोठ्या गोष्टी करून मोदी यांनी स्वत:बद्दल वातावरणनिर्मिती केली होती. परंतु आता मोदी यांच्या शैलीचा फुगा फुटतो आहे. त्यांच्याबद्दल जनतेचे समर्थन कायम राहावे, असे एकही काम मोदी यांनी आतापर्यंत केलेले नाही. त्यामुळे जनतेला कळून चुकले आहे की, मोदी यांच्या शैलीमुळे देशाचा विकास होणार नाही. त्यांच्या शैलीवरून भारतीय जनता पक्षातच अंतर्गत कलहाची स्थिती आहे. वरिष्ठ नेत्यांचा तेथे अपमान होत आहे. हे सर्व जास्त दिवस चालणार नाही, असे प्रतिपादन गहलोत व बच्चन यांनी केले.लोकसभा निवडणुकांत अपयशाला कारणीभूत ठरलेल्या त्रुटींना येणाऱ्या दिवसांत काँग्रेस दूर करेल, असेदेखील ते म्हणाले.यावेळी गहलोत यांनी राजस्थानबद्दलदेखील चर्चा केली. तेथे काँग्रेसने सुरू केलेल्या सर्व योजनांचा भाजप सरकारने बट्ट्याबोळ केला आहे. आमच्या कार्यकाळात महिलांचा विकास, आरोग्य आणि निवास या क्षेत्रात चांगले काम झाले होते. परंतु विद्यमान सरकार या योजनांना ना बंद करीत आहे ना समोर चालवत आहे. हरित राजस्थानचे स्वप्न पूर्ण करण्यासदेखील भाजप सरकारला फारशी रुची नाही, असा आरोप त्यांनी केला. परंतु सर्व स्थिती नक्कीच बदलेल, असा विश्वास गहलोत यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)