शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

‘मोदी सरकारकडून जनतेची फसवणूक’

By admin | Updated: June 22, 2014 00:09 IST

रेल्वे भाववाढ करून मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली, असा आरोप नागरी हक्क सुरक्षा समितीने केला आहे.

पिंपरी : रेल्वे भाववाढ करून मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली, असा आरोप नागरी हक्क सुरक्षा समितीने केला आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी रेल्वे प्रवासी भाडय़ामध्ये 14.2 टक्के आणि वाहतूक भाडय़ात 6.2 टक्के वाढ करून जनतेला धक्का दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘अच्छे दिन आयेंगे’ चा प्रचार करून देश महागाईयुक्त करण्याचे स्वप्न दाखवून मते मिळविली. पण, सत्तेवर येताच जनतेला महागाईच्या आणखी खोल खाईत लोटण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईप्रश्नी पूर्वीचे यूपीए सरकार आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना जबाबदार धरणा:या मोदींना या दरवाढीची त्या अनुषंगाने वाढणा:या महागाईची जबाबदारी घ्यावीच लागेल.
1978 मध्ये मधु दंडवते यांच्या रेल्वे मंत्रिपदाच्या कार्यकाळानंतर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कदाचित पहिल्यांदाच दरवाढ झाली असावी. दरवाढ जाहीर करताना रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता, सुविधामधील नवीन रेल्वे मार्ग विस्ताराबाबत कुठलेही धोरण जाहीर केलेले नाही. तसेच जुलैमध्ये संसदेमध्ये रेल्वे बजेट सादर होण्यापूर्वीच दरवाढ जाहीर करणो याचा अर्थ संसदीय लोकशाहीवर या सरकारचा विश्वास नाही, हेच स्पष्ट होत आहे, असे अध्यक्ष मानव कांबळे, युवाध्यक्ष प्रदीप पवार, सचिव नीलेश सुंबे, दिलीप काकडे, नागेश निकम, बापूसाहेब देशमुख यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)