शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी सरकारकडून जनतेची फसवणूक’

By admin | Updated: June 22, 2014 00:09 IST

रेल्वे भाववाढ करून मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली, असा आरोप नागरी हक्क सुरक्षा समितीने केला आहे.

पिंपरी : रेल्वे भाववाढ करून मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली, असा आरोप नागरी हक्क सुरक्षा समितीने केला आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी रेल्वे प्रवासी भाडय़ामध्ये 14.2 टक्के आणि वाहतूक भाडय़ात 6.2 टक्के वाढ करून जनतेला धक्का दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘अच्छे दिन आयेंगे’ चा प्रचार करून देश महागाईयुक्त करण्याचे स्वप्न दाखवून मते मिळविली. पण, सत्तेवर येताच जनतेला महागाईच्या आणखी खोल खाईत लोटण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईप्रश्नी पूर्वीचे यूपीए सरकार आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना जबाबदार धरणा:या मोदींना या दरवाढीची त्या अनुषंगाने वाढणा:या महागाईची जबाबदारी घ्यावीच लागेल.
1978 मध्ये मधु दंडवते यांच्या रेल्वे मंत्रिपदाच्या कार्यकाळानंतर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कदाचित पहिल्यांदाच दरवाढ झाली असावी. दरवाढ जाहीर करताना रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता, सुविधामधील नवीन रेल्वे मार्ग विस्ताराबाबत कुठलेही धोरण जाहीर केलेले नाही. तसेच जुलैमध्ये संसदेमध्ये रेल्वे बजेट सादर होण्यापूर्वीच दरवाढ जाहीर करणो याचा अर्थ संसदीय लोकशाहीवर या सरकारचा विश्वास नाही, हेच स्पष्ट होत आहे, असे अध्यक्ष मानव कांबळे, युवाध्यक्ष प्रदीप पवार, सचिव नीलेश सुंबे, दिलीप काकडे, नागेश निकम, बापूसाहेब देशमुख यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)