शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कोरोनाचे कारण देत मिसाबंदींचे मानधन बंद शासनाकडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 06:12 IST

राज्य सरकारचा निर्णय; लाभार्र्थींमध्ये संघाच्या स्वयंसेवकांची संख्या अधिक

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १९७५ च्या आणिबाणीत तुरुंगवास पत्काराव्या लागलेल्या मिसाबंदीचे मानधन राज्याची आर्थिक स्थिती कोरोनामुळे चांगली नसल्याचे कारण देत राज्य शासनाने बंद केले आहे. त्या संबंधीचा जीआर शुक्रवारी काढण्यात आला.

२६ जून १९७५ ते २० मार्च १९७७ दरम्यान मिसाबंदी असलेल्यांना आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने मासिक मानधन देणे सुरू केले होते. एक महिन्याहून अधिक काळ तुरुंगात असलेल्यांना मासिक दहा हजार रुपये तर एक महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी तुरुंगात असलेल्यांना मासिक पाच हजार रुपये मानधन दिले जात होते. जानेवारी २०१८ पासून सुरू करण्यात आलेले हे मानधन २७ महिने नियमित देण्यात आले.

राज्यातील तीन हजार मिसाबंदींना मात्र, गेल्या एप्रिलपासून ते बंद करण्यात आले. मिसाबंदींनी या बाबत शासनाकडे चौकशी केली असता तांत्रिक कारण असल्याचे तोंडी सांगितले जात होते. मात्र, आज हे मानधन कायमचे बंद करण्याचा आदेश काढण्यात आला.

या मानधनाच्या लाभार्र्थींमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची संख्या अधिक होती. या शिवाय समाजवादी, सर्वोदयी कार्यकर्तेदेखील होते. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्याचे महसुली उत्पन्न घटलेले आहे. त्याचे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम लक्षात घेऊन आणिबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणाºया कार्यक्रमाची अंमलबजावणी आता बंद केली जात असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात म्हटले आहे.मानधन बंद करणे हा अन्यायकोरोनाच्या संकटकाळात हे मानधन स्थगित करण्यात आले असते तर शासनाची आर्थिक अडचण समजता आली असती. पण कोरोनाचे संकट आहे म्हणून योजनाच बंद करण्यामागे राजकीय उद्देश स्पष्ट दिसतो. लोकशाहीसाठी आम्ही मिसाबंदींनी लढा दिलेला होता आणि आजच्या शासनाच्या आदेशातही ती बाब मान्य केलेली असताना मानधन बंद करणे अन्याय आहे.- रवी कासखेडीकर, उपाध्यक्ष, अ.भा. लोकतंत्र सेनानी संघ

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ