शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

हिमंत असेल तर लोकसभा-विधानसभा एकत्र घेऊन दाखवा; सत्तारांचे भाजपला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 17:05 IST

स्वता: काचेच्या घरात राहून लोकांच्या घराला दगड मारण्याची भाजपची सवय काही नवीन नाही.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप मोठ्याप्रमाणावर पाहायला मिळत आहे. तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल, राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका लागतील अशी शक्यता भाजप नेत्यांकडून सतत वर्तवण्यात येत आहे. यावरूनच शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हिमंत असेल तर भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेऊन दाखवावे, असे सत्तार म्हणाले आहे.

सत्तार म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की, शिवसेनेने अभद्र आघाडी केली. मात्र भाजपने जम्मू काश्मीरमध्ये जी आघाडी केली होती, ती अधिकृत होती का ?, कर्नाटक आणि बिहारमध्ये यांनी जो खेळ खेळला तो सुद्धा अधिकृत होता का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच रात्रीचे 12 वाजता अजित पवार यांना घेऊन ते कोणती युती करणार होते. त्यामुळे स्वता: काचेच्या घरात राहून लोकांच्या घराला दगड मारण्याची भाजपची सवय काही नवीन नाही. भाजपला राजकरणाचा एवढाच आत्मविश्वास असेल तर त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेऊन दाखवावे, असे आव्हान सत्तार यांनी भाजपला केले आहे.