शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हिमंत असेल तर लोकसभा-विधानसभा एकत्र घेऊन दाखवा; सत्तारांचे भाजपला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 17:05 IST

स्वता: काचेच्या घरात राहून लोकांच्या घराला दगड मारण्याची भाजपची सवय काही नवीन नाही.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप मोठ्याप्रमाणावर पाहायला मिळत आहे. तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल, राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका लागतील अशी शक्यता भाजप नेत्यांकडून सतत वर्तवण्यात येत आहे. यावरूनच शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हिमंत असेल तर भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेऊन दाखवावे, असे सत्तार म्हणाले आहे.

सत्तार म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की, शिवसेनेने अभद्र आघाडी केली. मात्र भाजपने जम्मू काश्मीरमध्ये जी आघाडी केली होती, ती अधिकृत होती का ?, कर्नाटक आणि बिहारमध्ये यांनी जो खेळ खेळला तो सुद्धा अधिकृत होता का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच रात्रीचे 12 वाजता अजित पवार यांना घेऊन ते कोणती युती करणार होते. त्यामुळे स्वता: काचेच्या घरात राहून लोकांच्या घराला दगड मारण्याची भाजपची सवय काही नवीन नाही. भाजपला राजकरणाचा एवढाच आत्मविश्वास असेल तर त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेऊन दाखवावे, असे आव्हान सत्तार यांनी भाजपला केले आहे.