शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

पाणी ओसरल्यानंतर पुरग्रस्त भागात रोगराई पसरण्याची भीती, अमित देशमुखांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 15:57 IST

Maharashtra Flood: 'राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन जनतेची मदत करण्याची ही वेळ आहे.'

ठळक मुद्देपुराचे पाणी ओसरल्यानंतर आता नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तर महापूराची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आता या पुराचे पाणी ओसरत असले तरी, नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लेप्टो, डेंग्यूसह इतर साथीचे रोग पसरु नयेत यासाठी पूरग्रस्त जिल्ह्यात मेडीकल कॅम्प उभारले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. 

पाऊस कमी झाल्यामुळे पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. पण, त्यामुळे चिखल आणि घाणीचे साम्राज्य प्रत्येक गावात पाहायला मिळत आहे. यामुळे रोगराई वाढण्याची भीती आहे. दरम्यान, या प्रत्येक जिल्ह्यात आता मेडिकल कॅम्प उभारले जाणार आहेत. याबाबत बोलताना अमित देशमुख म्हणाले की, ही परिस्थिती खूप भीषण आहे. आता महापुरानंतर लेप्टो, डेंग्यू आणि इतर साथीचे रोग पसरू नये यासाठी पूरग्रस्त जिल्ह्यात मेडीकल कॅम्प उभारले जाणार आहेत. तिथल्या तिथे मेडीकल सुविधा पोहोचवण्यासाठी डॉक्टरांची टीम रवाना केली आहे. राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन जनतेची मदत करण्याची ही वेळ आहे.

दोन दिवसांपूर्वीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील पूरस्थिग्रस्त नागरिकांना लागणारी सर्व मदत राज्य सरकारकडून केली जाईल, असे सांगितले आहे. तसेच, आरोग्य विभागाच्या दृष्टीनं पुराच्या तडाख्यात सापडलेल्या गावात एक डॉक्टर आणि नर्सेस यांचा गट तयार करुन ठेवण्यात आला आहे. त्यासोबत आरोग्यविषयक सर्व साहित्य, औषधांची कुमक पाठवण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

टॅग्स :floodपूरAmit Deshmukhअमित देशमुखRainपाऊस