शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

राज्यात १०० हून अधिक ठिकाणी गोवर उद्रेक; दिवसभरात १५ रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 05:52 IST

मुंबईतील ५६ ठिकाणावरील उद्रेकातून ४,७९३ संशयित असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई :  राज्यात शुक्रवारी १५ गोवर रुग्णांची नोंद झाल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे राज्यात आता एकूण ९४० एवढ्या गोवर रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी राज्यातील एकूण गोवर संख्या ९२५ एवढी सांगण्यात आली होती. तर मुंबईत ६ रुग्णांची गोवर रुग्णांची नोंद होऊन मुंबईत आतापर्यंत ४४२ एकूण गोवर रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारपर्यंत मुंबईत ४३६ एवढे एकूण गोवर रुग्ण होते. राज्यात आतापर्यंत १२१ ठिकाणी गोवरचा उद्रेक झाल्याची नोंद आहे.

दरम्यान मुंबईतील ५६ ठिकाणावरील उद्रेकातून ४,७९३ संशयित असल्याचे सांगण्यात आले. यात एम पूर्व, एल आणि एच पूर्व वॉर्डसह इतर १६ वॉर्ड असल्याचे सांगण्यात आले. तर राज्यात मालेगाव मनपा, भिवंडी, ठाणे मनपा आणि जिल्हा, वसई विरार मनपा क्षेत्र, पनवेल मनपा, नवी मुंबई मनपा, औरंगाबाद मनपा, पिंपरी चिंचवड मनपा, बुलढाणा, मीरा भाईंदर, रायगड, जळगाव मनपा, धुळे मनपा तसेच धुळे अशी १७ ठिकाण गोवरसाठी संवेदनशील असल्याचे सांगण्यात आले.

५०० रुग्ण महिनाभरात झाले गोवरमुक्तपालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्याभरात ५२५ रुग्ण गोवरमुक्त झाले आहेत. गेल्या १० दिवसांमध्ये गोवरमुक्त होण्याचे प्रमाण वाढले असून  दररोज सरासरी ३० रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात येत आहे.