शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

मराठवाडा अजूनही दुष्काळाच्या विळख्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 04:45 IST

वार्षिक सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात फक्त ४०.५७ टक्के पाऊस झाला.

औरंगाबाद : आॅगस्ट महिना संपत आला तरीही मराठवाड्यावरील दुष्काळाचे मळभ कायम आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामात १० टक्क्यांनी पेरा कमी झाला आहे. ४३ हजार जनावरे चारा छावण्यांत आहेत, तर विभागातील सर्व ८७२ पैकी बहुतांश प्रकल्पांत अजून जोत्याच्यावर पाणी आलेले नाही. १०३७ गावे व १७१ वाड्या १३२३ टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

वार्षिक सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात फक्त ४०.५७ टक्के पाऊस झाला. विभागाची वार्षिक सरासरी ७७९ मि.मी. आहे. ५०९.४६ मि.मी. पाऊस आजवर होणे अपेक्षित होते ३१६.६७ मि.मी. इतका पाऊस विभागात आजवर झालेला आहे. १९२ मि.मी. पावसाची विभागात तूट आहे.

विभागातील लहान-मोठ्या ८७२ प्रकल्पांत १.५० टक्क्यांच्या आसपास, ११ मोठ्या प्रकल्पांत ०.६२ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पात ३ टक्के, ७४९ लघुप्रकल्पांत दीड टक्का पाणी आहे. जायकवाडी धरण भरले आहे, एवढीच समाधानाची बाब आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ१ जानेवारी ते २५ आॅगस्ट २०१९ पर्यंतच्या काळात विभागात ५६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ८१, जालन्यात ६५, परभणी जिल्ह्यात ५०, हिंगोलीत २४, नांदेड ७४, बीड १३१, लातूर ५८, उस्मानाबाद जिल्ह्यात ८१ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे.