शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा अजूनही दुष्काळाच्या विळख्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 04:45 IST

वार्षिक सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात फक्त ४०.५७ टक्के पाऊस झाला.

औरंगाबाद : आॅगस्ट महिना संपत आला तरीही मराठवाड्यावरील दुष्काळाचे मळभ कायम आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामात १० टक्क्यांनी पेरा कमी झाला आहे. ४३ हजार जनावरे चारा छावण्यांत आहेत, तर विभागातील सर्व ८७२ पैकी बहुतांश प्रकल्पांत अजून जोत्याच्यावर पाणी आलेले नाही. १०३७ गावे व १७१ वाड्या १३२३ टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

वार्षिक सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात फक्त ४०.५७ टक्के पाऊस झाला. विभागाची वार्षिक सरासरी ७७९ मि.मी. आहे. ५०९.४६ मि.मी. पाऊस आजवर होणे अपेक्षित होते ३१६.६७ मि.मी. इतका पाऊस विभागात आजवर झालेला आहे. १९२ मि.मी. पावसाची विभागात तूट आहे.

विभागातील लहान-मोठ्या ८७२ प्रकल्पांत १.५० टक्क्यांच्या आसपास, ११ मोठ्या प्रकल्पांत ०.६२ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पात ३ टक्के, ७४९ लघुप्रकल्पांत दीड टक्का पाणी आहे. जायकवाडी धरण भरले आहे, एवढीच समाधानाची बाब आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ१ जानेवारी ते २५ आॅगस्ट २०१९ पर्यंतच्या काळात विभागात ५६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ८१, जालन्यात ६५, परभणी जिल्ह्यात ५०, हिंगोलीत २४, नांदेड ७४, बीड १३१, लातूर ५८, उस्मानाबाद जिल्ह्यात ८१ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे.