शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

मराठा सैनिक तैनात असतो, तिथला शत्रू घाबरतो; लष्करप्रमुखांची स्तुतिसुमनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 07:10 IST

कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची क्षमता मराठा इन्फंट्रीमध्ये आहे, असे गौरवोद्गार लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी काढले.

कोल्हापूर : मराठा लाईट इन्फंट्री ही शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन चालते. जेथे मराठा सैनिक तैनात असतो, तेथे शत्रू कायम घाबरत असतो. कारण कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची क्षमता मराठा इन्फंट्रीमध्ये आहे, असे गौरवोद्गार लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी काढले.कोल्हापुरातील टेंबलाईवाडी येथील १०९ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना) येथे बुधवारी भारतीय सेनेतर्फे माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला उपस्थित राहण्यासाठी कोल्हापुरात आले असता, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.रावत म्हणाले, मराठा लाईट इन्फंट्रीचा इतिहास मोठा आहे. या इन्फंट्रीला २५० वर्षे पूर्ण झाली आहेत. रणभूमीवरील इतिहासात असे एकही युद्ध नाही, जिथे ११४ मराठा रेजिमेंट लढला नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी विजय मिळवूनच मराठा सैनिक परततात.पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांची सत्ता आल्यामुळे भारतीय सैन्यदलाच्या धोरणांत काही विशेष बदल केला आहे काय, यावर रावत म्हणाले, सत्ता कोणाचीही व कोणतीही असली तरीही अतिरेकी त्यांच्या कारवाईत सतत बदल करत असतात. त्यानुसार आम्हीही सतत आमचीही व्हूहरचना बदलतो. अतिरेक्यांकडून ‘स्नायपर’ बंदुकीचा वापर झाल्याचे अजून स्पष्ट झालेले नाही तरीही आपल्याकडील एके-४७ सह अन्य अत्याधुनिक कॅमेरे असलेल्या बंदुकांसह आपण त्यांचा सामना करू शकतो.नक्षल्यांचे हल्ले वैफल्यातूनसततच्या कारवायांमुळेच नक्षली हतबल झाले आहेत. त्यांच्याकडून प्रसारमाध्यमांवर होणारे हल्ले वैफल्यातून होत असून केंद्रीय सशस्त्र दल तसेच निमलष्करी दल नक्षलींचा सामना करण्यास सक्षम आहेत, असेही लष्करप्रमुख रावत यांनी सांगितले.तसेच या वेळी त्यांनी माजी सैनिक, अधिकारी, वीरमाता व वीरपत्नी यांची आपुलकीने चौकशी केली तसेच त्यांच्या समस्या जाणून घेत, प्रश्न तत्काळ सोडविण्याच्या सूचनाही दिल्या.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवान