शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

विधेयकाला मंजुरी मिळेपर्यंत मराठ्यांचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 20:31 IST

संवाद यात्रेची आझाद मैदानात धडक; राज्यभर धरपकड

मुंबई : मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाला मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मूक मोर्चाने दिला आहे. आरक्षणासाठी विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने राज्यात सुरू केलेल्या संवाद यात्रेचा समारोप सोमवारी आझाद मैदानात झाला. दरम्यान, मोठ्या संख्येने येणाºया मराठा कार्यकर्त्यांची राज्यभर धरपकड केल्याने आझाद मैदानात जमलेल्या कार्यकर्ते व समन्वयकांनी शासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली.

समन्वयक विरेंद्र पवार म्हणाले की, १६ नोव्हेंबरला संवाद यात्रेची सुरूवात झाली होती. शिस्तबद्धपणे सुरू असलेल्या यात्रेचा समारोप आझाद मैदानात होणार होता. तरीही सरकारने कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, पुणे अशा विविध जिल्ह्यांत कार्यकर्त्यांची अडवणूक केली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. मात्र मराठा समाजाने पुन्हा एकदा शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आपल्या मागण्या रेटून धरल्या आहेत. संवाद यात्रेचे रुपांतर आझाद मैदानात ठिय्या आंदोलनात झाले आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा.

मराठा आरक्षण मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष करणार नसल्याचे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. कोंढरे म्हणाले की, न्यायालयात टिकेल असे आरक्षण सरकारने द्यावे. आरक्षणासाठी ४०हून अधिक कार्यकर्त्यांनी जीवाचे बलिदान दिले आहे. त्यामुळे आरक्षणानंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा