शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Vidhan Sabha 2019 : आघाडीकडे ६० जागांची मागणी : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 05:38 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हा मित्रपक्षांना ५५ ते ६० जागा हव्या आहेत़

पुणे : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हा मित्रपक्षांना ५५ ते ६० जागा हव्या आहेत़ आघाडीतील नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत ही मागणी केली आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली़ यावेळी आम्ही जागा मिळण्यावरून वाद घालणार नाही, ही संख्या कमी-जास्तही होऊ शकते, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.शेट्टी म्हणाले, जातीयवादी शक्तींनी तोंड वर काढले असून लोकशाही धोक्यात आहे़ अशावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आम्ही राहणार असून, या आघाडीचे बळ वंचित कार्यकर्त्यांना मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे़ विनाकारण आम्ही अव्वाच्या सव्वा जागा मागत नसून, वंचित कार्यकर्त्याला विधानसभेत स्थान मिळाले पाहिजे, ही आमची मागणी आहे़ याकरिता स्वाभिमानी संघटनेसह इतर १६ संघटना व मित्र पक्षांना ५५ ते ६० जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे़ स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आपले उमेदवार उभे करणार असून, हे उमेदवार मित्रपक्षांना मिळालेल्या जागांमधूनच उभे राहतील़ विधानसभेकरिता मी निवडणूक लढवावी म्हणून आघाडीतील नेत्यांनी मला सांगितले आहे़ याबाबत येत्या चार पाच दिवसात मी निर्णय घेईन.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019