शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

आतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 06:34 IST

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत पावसाने मुंबईसह राज्य आणि देशाला झोडपून काढले

मुंबई : जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत पावसाने मुंबईसह राज्य आणि देशाला झोडपून काढले असून, २१ सप्टेंबरपर्यंतच्या मान्सूनच्या नोंदीचा विचार करता महाराष्ट्रात १ हजार २५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात सरासरी या काळात ९५४.६ मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. प्रत्यक्षात या वेळी ३२ टक्के जास्त पाऊस पडला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादरा नगर हवेली येथे देशात सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्याखालोखाल सिक्कीम, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार येथे जास्त पावसाची नोंद झाली आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, छत्तीसगड, ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये सर्वसाधारण पावसाची नोंद झाली आहे. तर जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल येथे कमी पावसाची नोंद झाली असून, सर्वांत कमी पाऊस मणिपूरमध्ये झाला आहे.राज्यनिहाय पाऊस मिलीमीटरमध्येजम्मू-काश्मीर ४२७.७हिमाचल प्रदेश ६३३.३पंजाब ४०८.२हरयाणा २४६.०उत्तराखंड ८७९.०उत्तर प्रदेश ५९६.१बिहार ७८४.७सिक्कीम १८२६.४आसाम १२३४.८अरुणाचल प्रदेश १४४५.४नागालँड ८८०.२मणिपूर ५३१.७मिझोराम १५५०.८त्रिपुरा १३८३.८मेघालय २२८४.६पश्चिम बंगाल १३११झारखंड ६९२.५ओडिशा १११४.८छत्तीसगड ११४५.२तेलंगणा ७२४.९आंध्र प्रदेश ४८९.३तामिळनाडू ३३०.0पद्दूचेरी ५०६.८केरळ २२१९.४कर्नाटक ९५०.७गोवा ३८७४.९महाराष्ट्र १२५७.७दादरा ३५६९.६नगर हवेलीमध्य प्रदेश १२३३.१गुजरात ८८४.७राजस्थान ५४९.९लक्षद्वीप ११६०.८अंदमान निकोबार- २२८७.२

टॅग्स :Rainपाऊस