शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

आतापर्यंत महाराष्ट्रात ३२% जास्त पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 06:34 IST

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत पावसाने मुंबईसह राज्य आणि देशाला झोडपून काढले

मुंबई : जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत पावसाने मुंबईसह राज्य आणि देशाला झोडपून काढले असून, २१ सप्टेंबरपर्यंतच्या मान्सूनच्या नोंदीचा विचार करता महाराष्ट्रात १ हजार २५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात सरासरी या काळात ९५४.६ मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. प्रत्यक्षात या वेळी ३२ टक्के जास्त पाऊस पडला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादरा नगर हवेली येथे देशात सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्याखालोखाल सिक्कीम, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार येथे जास्त पावसाची नोंद झाली आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, छत्तीसगड, ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये सर्वसाधारण पावसाची नोंद झाली आहे. तर जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल येथे कमी पावसाची नोंद झाली असून, सर्वांत कमी पाऊस मणिपूरमध्ये झाला आहे.राज्यनिहाय पाऊस मिलीमीटरमध्येजम्मू-काश्मीर ४२७.७हिमाचल प्रदेश ६३३.३पंजाब ४०८.२हरयाणा २४६.०उत्तराखंड ८७९.०उत्तर प्रदेश ५९६.१बिहार ७८४.७सिक्कीम १८२६.४आसाम १२३४.८अरुणाचल प्रदेश १४४५.४नागालँड ८८०.२मणिपूर ५३१.७मिझोराम १५५०.८त्रिपुरा १३८३.८मेघालय २२८४.६पश्चिम बंगाल १३११झारखंड ६९२.५ओडिशा १११४.८छत्तीसगड ११४५.२तेलंगणा ७२४.९आंध्र प्रदेश ४८९.३तामिळनाडू ३३०.0पद्दूचेरी ५०६.८केरळ २२१९.४कर्नाटक ९५०.७गोवा ३८७४.९महाराष्ट्र १२५७.७दादरा ३५६९.६नगर हवेलीमध्य प्रदेश १२३३.१गुजरात ८८४.७राजस्थान ५४९.९लक्षद्वीप ११६०.८अंदमान निकोबार- २२८७.२

टॅग्स :Rainपाऊस