शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Maharashtra Political Crisis: मंत्रालयातील सर्व सचिवांची बैठक बोलावली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 11:14 IST

शिंदे गटाकडे आता शिवसेनेचे ४२ आमदार आणि ८ अपक्ष आमदार आहेत. तर काही खासदारही आता शिंदेंना जाऊन मिळण्याची शक्यता आहे.

राज्यातील राजकीय भूकंप एवढा मोठा आहे, की मातोश्रीला देखील त्यात तग धरता येणे कठीण दिसू लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि धनुष्य बाणच आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडून मातोश्रीवर बस्तान हलविले आहे. 

या साऱ्या घडामोडींवर उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्य सचिव, अतिरिक्त सचिव, प्रधान सचिवांसह अन्य सचिवांना दुपारी साडेबारा वाजता ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी ही बैठक कशासाठी बोलविली आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

शिंदे गटाकडे आता शिवसेनेचे ४२ आमदार आणि ८ अपक्ष आमदार आहेत. तर काही खासदारही आता शिंदेंना जाऊन मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेकडे म्हणजेच ठाकरेंकडे सध्या १४ आमदार राहिले आहेत. तर खासदारही शिंदेंकडे गेल्यास या राजकीय भूकंपाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

संजय राऊत काय म्हणाले...ही आमदार, खासदार, नगरसेवक गेले याचा अर्थ पक्ष गेला असं होत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार यांनी प्रतिक्रिया दिली. "गेलेले आमदार का गेलेत त्याची कारणं लवकरच समोर येतील. काही लोक आमच्या संपर्कात आहेत. काही आमदारांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्यावर दबाव आहे. शिवसेनेचे १७-१८ भाजपाच्या ताब्यात आहेत. त्यांच्या मदतीशिवाय अशाप्रकारे भाजपाशासित राज्यात आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही", असा आरोपही संजय राऊत Sanjay Raut यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना