शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सुखद चित्र : महाराष्ट्रात आवाज सलोख्याचा!, राजकारणाकडे नागरिकांनी केले दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 06:07 IST

पोलिसांना करावा लागला नाही बळाचा वापर  

मुंबई : भोंग्याविरोधातील आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक एकोप्याचे सुखद चित्र पुन्हा एकदा पहायला मिळाले. राजनीतीकडे दुर्लक्ष करीत सर्वसामान्य नागरिकांनी शांततेच्या मार्गाने जाणेच पसंत करीत महाराष्ट्रात आवाज सलोख्याचाच आहे, यावर मोहोर उठविली. 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र विशेषत प्रार्थनास्थळांसमोर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. तथापि बहुतांश मस्जिदींमध्ये पहाटेची अजानची मुळी भोंग्याविना पार पडली. तसेच अनेक ठिकाणांवरील भोंग्यांचा आवाज आपणहून कमी केल्याचे दिसून आले. त्यामुळे कोणाचाच आवाज बंद करण्यासाठी पोलिसांना  कुठेही बळाचा वापर करावा लागला नाही. 

मनसे कार्यकर्त्यांना रात्री प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्यानंतर पोलिसांनी सकाळी खबरदारी म्हणून काही स्थानिक नेतेमंडळींना ताब्यात घेतले. अनेक शहरांमध्ये पोलिसांनी सर्वधर्मिय बैठका घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले होते. त्याचाही चांगला फायदा झाल्याचे दिसून आले.

शिर्डी व शनिशिंगणापुरातही आरतीचा भोंगा बंदअहमदनगर शहरातील मशिदींतून एकही अजान ध्वनिक्षेपकावर दिली गेली नाही. शिर्डी व शनिशिंगणापुरातही आरती ध्वनिक्षेपकावर झाली नाही. 

न्यायालय काय करते तेही पाहायचे आहेसर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले असतानाही भोंगे कसे काय वाजतात, असा प्रश्न करतानाच न्यायालयाच्या निर्णयाचा अशा पद्धतीने अवमान केला जातो. यावर न्यायालय काय करते, हे मला पाहायचे आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

औरंगाबादेत सामाजिक एकोप्याची आरतीशहरातील संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेलीपुरा भागात बुधवारी हिंदू-मुस्लीम व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ‘वरद हस्ताय’ गणपती मंदिरात आरती केली. रमजान ईदनिमित्त एकमेकांना मिठाई भरवली. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारण