शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

चिंताजनक! बलात्कारानंतर महिलांच्या हत्येचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 06:47 IST

९४ टक्के खटले प्रलंबित; आत्महत्येस प्रवृत्त करण्याचेही मोठे प्रमाण

- मनीषा म्हात्रेमुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामुहिक बलात्कारानंतर हत्येच्या घटनेने देश हादरला आहे. अशात उत्तरप्रदेशच नाही तर गेल्या वर्षभरात बलात्कार, सामुहिक बलात्कारानंतर २८६ महिलांची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ४७ घटनांची नोंद आहे. त्याखालोखाल उत्तरप्रदेश आणि राजस्थानचा क्रमांक लागत असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने(एनसीआरबी) जारी केलेल्या अहवालातून समोर आली आहे. विविध कारणांसाठी अपहरण, विनयभंग, हुंड्यासाठी छळ या गुन्ह्यांमध्येही राज्य तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर  आहे. तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न गंभीर असताना राज्यात  दोन लाख सात हजार (९४ टक्के) खटले प्रलंबित आहेत. राज्यातील न्यायालयांनी वर्षभरात सुमारे १३ हजार खटले निकाली काढले असून त्यापैकी दिड हजार खटल्यांमधील आरोपींचा गुन्हा सिद्ध झाला आहे.  तर साडेनऊ हजार खटल्यांमधील आरोपी पुरावे नसल्याने निर्दोष सुटले आहेत. यात महाराष्ट्रातील दोषसिद्धीचा दर १३.७ टक्के आहे.२०१९ अत्याचाराचे गुन्हेघटना    पीडितबलात्कार२,२९९    २,३०५बलात्कार/हत्या४७    ४७अपहरण६,९०६    ७,००८विनयभंग१०,४७२    १०,५१२तस्करी२२०    ६१४आत्महत्येस प्रवृत्त८०२    ८०८     हुंडा बळी१९६    १९६चिमुकलेही असुरक्षित...राज्यात अल्पवयीन मुलीही असुरक्षित आहेत. पॉक्सो अंतर्गत दाखल गुह्यांत देशात दर लाख लोकसंख्येमागे सरासरी सात गुन्हे घडतात. तर महाराष्ट्रात ११ गुन्हे घडत आहेत.महाराष्ट्रातील दोषसिद्धीचा दर १३.७% विविध कारणांसाठी अपहरण, विनयभंग, हुंड्यासाठी छळ या गुन्ह्यांमध्येही राज्य तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर आहे

टॅग्स :Murderखून