शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

Maharashtra Government: महाशिवआघाडीबद्दल राजू शेट्टी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:31 IST

राज्यात लवकरच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचं सरकार येण्याची शक्यता

बेळगाव : भाजप सोडून भिन्न विचारधारा असणारे पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले आहेत. त्यांचा किमान समान कार्यक्रम ठरला आहे. किमान समान कार्यक्रमात शेतकरी, ग्रामीण युवकांना रोजगार, कर्जमाफी संबंधी ठोस भूमिका असेल तर महाआघाडीचा निर्णय घेणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.गेल्या वर्षभरात सरकारने साखरेच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले, पण सबसिडीची रक्कम सरकारने साखर कारखान्यांना दिली नाही. त्यामुळे दुसरीकडून पैसे घेऊन कारखान्याला व्याज भरावे लागते. म्हणून साखर कारखाने अडचणीत येत आहेत. निर्यातीला सबसिडी द्यायची, कच्ची साखर आयात करायची असे केंद्र सरकारचे मागच्या वर्षाचे धोरण होते. केंद्र सरकारच्या धोरणात सुसूत्रता नसल्यामुळे साखर उद्योगावर परिणाम झाला, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली. भाजपने राष्ट्रपतिपदाची ऑफर जरी शरद पवार यांना दिली तरी पवार भाजपसोबत जाणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जयसिंगपूर येथे २३ नोव्हेंबर रोजी १८ वी राष्ट्रीय ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे. या ऊस परिषदेत साखर दर व एफआरपीबाबत चर्चा होणार आहे. बेळगावसह सीमाभागातून शेतकऱ्यांनी या परिषदेत सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raju Shettyराजू शेट्टी