शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

शेतकऱ्यांबद्दल महाराष्ट्र सरकारही असंवेदनशील!

By admin | Updated: May 15, 2015 01:56 IST

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारही असंवेदनशील आहे काय? असा प्रश्न काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष

नांदेड : आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारही असंवेदनशील आहे काय? असा प्रश्न काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी नांदेड भेटीत निवडक कार्यकर्त्यांशी बोलताना विचारला. त्यावर नुकताच झालेला अवकाळी पाऊस, राज्य शासनाकडून जाहीर झालेली मदत अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राहुल यांना सांगितले़ खा. गांधी यांचा हैदराबादमार्गे होणाऱ्या निर्मल दौऱ्यात अचानक बदल होऊन ते नांदेडमार्गे कारने १४ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रवाना झाले. तत्पूर्वी नांदेड विमानतळावर खा. गांधी यांनी सुमारे २० मिनिटे निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रत्येकाचा परिचय विचारत काँग्रेस पक्षासाठी करत असलेल्या कामाची माहिती, कामाचे स्वरुप जाणून घेतले. यावेळी खा. गांधी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यावर महाराष्ट्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांबद्दल नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बी. आर. कदम व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली़ शेतीला जोड व्यवसायाची मदत झाल्याशिवाय शेती संदर्भातील प्रश्न सुटणार नाहीत, असे मत खासदार राहुल यांनी यावेळी नोंदविले. (प्रतिनिधी)