शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शेतकऱ्यांबद्दल महाराष्ट्र सरकारही असंवेदनशील!

By admin | Updated: May 15, 2015 01:56 IST

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारही असंवेदनशील आहे काय? असा प्रश्न काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष

नांदेड : आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारही असंवेदनशील आहे काय? असा प्रश्न काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी नांदेड भेटीत निवडक कार्यकर्त्यांशी बोलताना विचारला. त्यावर नुकताच झालेला अवकाळी पाऊस, राज्य शासनाकडून जाहीर झालेली मदत अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राहुल यांना सांगितले़ खा. गांधी यांचा हैदराबादमार्गे होणाऱ्या निर्मल दौऱ्यात अचानक बदल होऊन ते नांदेडमार्गे कारने १४ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रवाना झाले. तत्पूर्वी नांदेड विमानतळावर खा. गांधी यांनी सुमारे २० मिनिटे निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रत्येकाचा परिचय विचारत काँग्रेस पक्षासाठी करत असलेल्या कामाची माहिती, कामाचे स्वरुप जाणून घेतले. यावेळी खा. गांधी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यावर महाराष्ट्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांबद्दल नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बी. आर. कदम व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली़ शेतीला जोड व्यवसायाची मदत झाल्याशिवाय शेती संदर्भातील प्रश्न सुटणार नाहीत, असे मत खासदार राहुल यांनी यावेळी नोंदविले. (प्रतिनिधी)