शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

Maharashtra Election 2019 : दिवाळीपूर्वीच्या निकालाने अनेकांच्या पदरी निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 01:13 IST

राज्याच्या निवडणूक रिंगणात उमेदवार आहेत, ३ हजार २३९ उमेदवार रिंगणात आहेत.

मुंबई : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबरला म्हणजे दिवाळीच्या एक दिवस आधी देण्याचे आधीच जाहीर केले आहे पण त्यामुळे दिवाळीसारख्या आनंदाच्या उत्सवकाळात पराभूत उमेदवार, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे हजारो समर्थक नक्कीच खूश नसतील. दिवाळीआधी मतदान आणि दिवाळीनंतर निकाल असे केले असते तर ते टाळता आले असते आणि निकालाच्या निमित्ताने येणारी राजकीय कटूता ऐनदिवाळीत आली नसती.अर्थात, आता निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, आयोगाने आधीच या बाबतचा विचार करायला हवा होता, असे विविध पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. २०१४ मध्ये १५ आॅक्टोबरला मतदान झाले आणि १९ आॅक्टोबरला निकाल जाहीर करण्यात आला होता. मतदान आणि निकाल यात तीन दिवसांचे अंतर होते. यावेळी ते दोनच दिवसांचे आहे. मतदानानंतर किती दिवसांनी मतमोजणी झाली पाहिजे या बाबतचा काही नियम नाही. परिस्थितीनुसार त्या बाबतचा निर्णय आयोगाला घेता येतो.येत्या दहा-बारा दिवसात प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील. मुंबईपासून गल्लीपर्यंत एकमेकांचे उणेदुणे काढले जाईल आणि २१ तारखेच्या मतदानापर्यंत ही कटूता शिगेला पोहोचलेली असेल. शेवटी निवडून येणार ते २८८ जणच. राज्याच्या निवडणूक रिंगणात उमेदवार आहेत, ३ हजार २३९ उमेदवार रिंगणात आहेत. याचा अर्थ पराभूत होणाऱ्या उमेदवारांची संख्या २९५१ असेल. एवढे उमेदवार, त्यांचे कुटुंबीय, नातेवाइक आणि हजारो समर्थकांची दिवाळी केवळ निकालामुळे गोड होणार नाही.पराभूत उमेदवारांच्या समर्थकांचा हिरमोडदसरा आणि दिवाळीच्या दरम्यान होणारी निवडणूक आणि निकाल यामुळे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची यंदा खºया अर्थाने दिवाळी आहे असे म्हटले जात आहे. तथापि, असे हजारो निष्ठावंत कार्यकर्ते आजही आहेत की जे पदरमोड करून आपापल्या पक्षाचा प्रचार करतात. असे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांच्यासाठी झटले ते पराभूत झाल्यानंतर त्यांनाही दिवाळीचा फारसा आनंद नसेल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019