शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Climate Change: थंडी होतीच कधी? राज्यात आधीच हायव्होल्टेज, त्यात होळी; निम्म्या महाराष्ट्राचे तापमान वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 12:37 IST

यंदा पावसानेही चांगल्या प्रमाणात हजेरी लावलेली नाही. यानंतर हिवाळ्यानेही तीन महिने उन्हाळ्यातच घालवले आहेत.

गुलाबी थंडीची चाहून न देताच हिवाळा कधी संपला हे आजही अनेकांना कळलेले नाही. चार महिन्यांच्या काळात महिनाभरही थंडी अनुभवता आलेली नाही. असे असताना आता होळीची चाहून लागली आहे. सूर्यदेव आग ओकू लागला असून निम्म्या महाराष्ट्रात उकाड्याला सुरुवात होणार आहे. 

येत्या 3, 4 दिवसांत उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत उत्तरेकडून कमी पातळीचे कोरडे आणि उष्ण वारे येण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणासह महाराष्ट्राच्या उत्तर भागात दिवसाचे तापमान वाढणार आहे. 

यंदा पावसानेही चांगल्या प्रमाणात हजेरी लावलेली नाही. यानंतर हिवाळ्यानेही तीन महिने उन्हाळ्यातच घालवले आहेत. यातच आता उन्हाळा सुरु होणार असल्याने खरा उन्हाळा म्हणजेच मार्च, एप्रिल आणि मे किती ताप देणार याबाबत थोरामोठ्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. यामुळे यंदा कडक उन्हाळ्यासाठी तयार रहावे लागणार आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरण