शहरं
Join us  
Trending Stories
1
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
2
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
3
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
4
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
5
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
6
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
7
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
8
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
9
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
10
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
11
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
12
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
13
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
14
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
15
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
16
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
17
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
18
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
19
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
20
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट

"सभागृहातील कामकाजाच्या प्रत्येक मिनिटाला जनतेचा पैसा वाया जात असून सर्वपक्षीय नेत्यांना याचे गांभीर्य हवे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 06:50 IST

नरहरी झिरवळ यांनी मांडलं परखड मत.

कल्याण : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मान्य आहे. पण याउपरही विधिमंडळ सभागृहातील सदस्यांचे गैरवर्तन असेच सुरू राहिले तर सभागृहाचे सर्व अधिकार संपुष्टात येतील. गैरवर्तनाबाबत सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहोत. यंदा फक्त सहा दिवस अधिवेशन चालले. त्यातही एखादा विधायक प्रश्न उपस्थित झाला तर मागचे काही तरी उकरून वेळ वाया घालविला. सभागृहातील कामकाजाच्या प्रत्येक मिनिटाला जनतेचा पैसा वाया जात असून सर्वपक्षीय नेत्यांना याचे गांभीर्य असले पाहिजे, असे नरहरी झिरवळ म्हणाले.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यात विकासकामांवर बोलताना एखाद्या व्यक्तीला मुलगा झाला तरी काही जण त्याचे श्रेय घेऊन आमच्या प्रेरणेने मुलगा झाल्याचे म्हणतात, असा टोला लगावला होता. त्यावर फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाने असे काहीतरी बोलावे हे अपेक्षित नाही, असे प्रत्युत्तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डोंबिवलीतील गोळवली येथील कार्यक्रमात दिले. 

  • राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोळवलीतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आव्हाड आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी करण्यात आले. 
  • त्यावेळी आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांच्या वक्तव्यावर भाष्य केले.  श्रेयाची लढाई ठाण्यात आहे, असे मला कधी दिसले नाही. राजकारणात कार्यकर्त्यांचा हुरूप वाढविण्यासाठी असे बोलावे लागते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
टॅग्स :Narhari Jhariwalनरहरी झिरवाळMaharashtraमहाराष्ट्र