शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जानकरांना हव्यात गेल्यावेळीपेक्षा दहापट जागा वाढवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 11:32 IST

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपल्याला ५७ जागा हव्या असल्याचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. मात्र असे असताना ही महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटू शकला नाही. एकीकडे भाजप-शिवसेना यांच्यात याच मुद्यावरून रस्सीखेच सुरु असतानाच, राष्टीय समाज पक्षाला भाजपकडून ५७ जागा मिळाव्यात अशी मागणी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. गेल्यावेळी ६ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या रासपने यावेळी चक्क दहापटीने जागा वाढवून मागितल्या आहेत. तर गेल्या पाचवर्षात रासपची राज्यात वाढती ताकद पाहता ५७ जागा मागितल्याचा दावा जानकर यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा महायुती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. महायुतीच्या जागावाटपात सेना-भाजपबरोबर मित्र पक्षांनाही काही जागा दिल्या जाणार आहेत. मात्र त्याआधीच रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपल्याला ५७ जागा हव्या असल्याचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे. गेल्यावेळी भाजपने ६ जागा रासपला दिल्या होत्या. त्यापैकी फक्त एका ठिकाणी आपला उमेदवार निवडणून आणण्यात जानकर यांना यश आले होते. मात्र आता त्यांनी चक्क दहापटीने जागा वाढवून मागीतील्या आहे.

राज्यात रासपची ताकद वाढली आहे. गेल्यावेळी 2 जिल्हा परिषद सदस्य असताना आम्हाला ६ जागा दिल्या होत्या. आता आमच्याकडे ९८ जिल्हा परिषद सदस्य, 3 सभापती, 2 नगराध्यक्ष, ६ उपसभापती आहेत त्यामुळे आम्हाला ५७ जागा द्यायला काहीच हरकत नसल्याचे जानकर म्हणाले. तसेच आम्ही निवडणुका आमच्याच पक्षाकडून लढवणार असून कमळाच चिन्ह नकोच असेही ते यावेळी म्हणाले.