शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
5
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
6
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
7
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
8
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
9
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
10
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
11
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
12
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
13
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
14
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
15
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
16
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
17
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
18
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
19
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
20
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना

महाआघाडी सरकार शेतकऱ्यांना दोन टप्प्यात देणार कर्जमाफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 05:33 IST

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांकडून कर्जाची आकडेवारी मागवली होती. सुरुवातीला ही आकडेवारी ८९ हजार कोटींची होती. नंतर विविध नियम आणि अटी टाकण्यात आल्या. तेव्हा बँकांनी स्वत:हून किमान १६ लाख खाते रद्द केले.

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन टप्प्यात कर्जमाफी देण्याची योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आखली आहे. त्यासाठी पहिला टप्पा आर्थिक वर्ष संपण्याच्या आत तर दुसरा टप्पा १ एप्रिल २०२० नंतर पूर्ण केला जाईल. महाआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याचे विश्वसनीय सुत्रांना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी नागपुरात येताच जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, नवाब मालिक, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांच्यासमवेत एक बैठक घेतली. या बैठकीत शेतकºयांच्या कर्जमाफीचा विषय निघाला. त्यावर सविस्तर चर्चा झाली. तत्पूर्वी अजित पवार यांनी वित्त विभागाच्या अधिकाºयांकडून राज्याच्या आर्थिक स्थितीची माहिती घेतली. कर्जमाफीसाठी किती पैसे लागतील, याचा अंदाज घेण्यात आला. तसेच विविध बँकांकडून शेतकºयांकडील कर्जाची माहिती मागविण्यात आली आहे.

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांकडून कर्जाची आकडेवारी मागवली होती. सुरुवातीला ही आकडेवारी ८९ हजार कोटींची होती. नंतर विविध नियम आणि अटी टाकण्यात आल्या. तेव्हा बँकांनी स्वत:हून किमान १६ लाख खाते रद्द केले. कर्जमाफीचा आकडा साठ हजार कोटीवर आला. त्यापैकी काही कर्ज फडणवीस सरकारने माफ केले होते. या अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होणार नाही. मात्र अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर जानेवारी महिन्यात कर्जमाफीची घोषणा होईल, असे सूत्रांनी सांगितले. राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असली तरी कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी द्यायची आणि शेतकºयांना चिंतामुक्त करायचे, अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी