शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

चर्चेसाठी आमचे अजूनही दरवाजे खुले: माधव भंडारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 18:04 IST

पुढे ही दोस्ती टिकेल याबाबाबत आमच्या मनात कुठेही शंका नाही.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटत असला तरीही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही.भाजप-शिवसेनेत सुरु असलेल्या सत्तासंघर्षात दोन्ही पक्षाकडून एकेमकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री पदावर शिवसेना अडली असून, भाजप मात्र यासाठी तयार नसल्याचे दिसत आहे. या दोन्ही पक्षातील संघर्ष वाढताना दिसत आहे. मात्र असे असले तरीही शिवसेनेसाठी भाजपचे अजूनही दरवाजे खुले असल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समान वाटा पाहिजे, म्हणून शिवसेना अडून बसली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील संघर्ष वाढताना दिसत आहे. मात्र यावर बोलताना माधव भंडारी म्हणाले की, विधानसभा निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढवल्या आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे भावी मुख्यमंत्री असतील असे त्यावेळीच स्पष्ट करून आम्ही या निवडणूक लढवल्या आहेत.

तर दोन्ही पक्षातील सुरु असलेल्या वादावर बोलताना भंडारी म्हणाले की, चर्चा आमच्याकडून थांबलेली नसून, चर्चेसाठी आमचे दार कायम उघडे असतील. शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष आहे. तसेच हिंदुत्ववादाच्या विचारांच्या आधारावर आम्ही दोन्ही एकत्र आलो आणि याच विचारधाऱ्याच्या विचाराणे आम्ही पुढे एकत्र काम करू आणि पुढे ही दोस्ती टिकेल याबाबाबत आमच्या मनात कुठेही शंका नाही. त्यामुळे चर्चेचे दरवाजे अजूनही खुले असल्याचे भंडारी म्हणाले.