शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

चर्चेसाठी आमचे अजूनही दरवाजे खुले: माधव भंडारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 18:04 IST

पुढे ही दोस्ती टिकेल याबाबाबत आमच्या मनात कुठेही शंका नाही.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटत असला तरीही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही.भाजप-शिवसेनेत सुरु असलेल्या सत्तासंघर्षात दोन्ही पक्षाकडून एकेमकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री पदावर शिवसेना अडली असून, भाजप मात्र यासाठी तयार नसल्याचे दिसत आहे. या दोन्ही पक्षातील संघर्ष वाढताना दिसत आहे. मात्र असे असले तरीही शिवसेनेसाठी भाजपचे अजूनही दरवाजे खुले असल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समान वाटा पाहिजे, म्हणून शिवसेना अडून बसली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील संघर्ष वाढताना दिसत आहे. मात्र यावर बोलताना माधव भंडारी म्हणाले की, विधानसभा निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढवल्या आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे भावी मुख्यमंत्री असतील असे त्यावेळीच स्पष्ट करून आम्ही या निवडणूक लढवल्या आहेत.

तर दोन्ही पक्षातील सुरु असलेल्या वादावर बोलताना भंडारी म्हणाले की, चर्चा आमच्याकडून थांबलेली नसून, चर्चेसाठी आमचे दार कायम उघडे असतील. शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष आहे. तसेच हिंदुत्ववादाच्या विचारांच्या आधारावर आम्ही दोन्ही एकत्र आलो आणि याच विचारधाऱ्याच्या विचाराणे आम्ही पुढे एकत्र काम करू आणि पुढे ही दोस्ती टिकेल याबाबाबत आमच्या मनात कुठेही शंका नाही. त्यामुळे चर्चेचे दरवाजे अजूनही खुले असल्याचे भंडारी म्हणाले.