शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

चर्चेसाठी आमचे अजूनही दरवाजे खुले: माधव भंडारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 18:04 IST

पुढे ही दोस्ती टिकेल याबाबाबत आमच्या मनात कुठेही शंका नाही.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटत असला तरीही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही.भाजप-शिवसेनेत सुरु असलेल्या सत्तासंघर्षात दोन्ही पक्षाकडून एकेमकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री पदावर शिवसेना अडली असून, भाजप मात्र यासाठी तयार नसल्याचे दिसत आहे. या दोन्ही पक्षातील संघर्ष वाढताना दिसत आहे. मात्र असे असले तरीही शिवसेनेसाठी भाजपचे अजूनही दरवाजे खुले असल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समान वाटा पाहिजे, म्हणून शिवसेना अडून बसली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील संघर्ष वाढताना दिसत आहे. मात्र यावर बोलताना माधव भंडारी म्हणाले की, विधानसभा निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढवल्या आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे भावी मुख्यमंत्री असतील असे त्यावेळीच स्पष्ट करून आम्ही या निवडणूक लढवल्या आहेत.

तर दोन्ही पक्षातील सुरु असलेल्या वादावर बोलताना भंडारी म्हणाले की, चर्चा आमच्याकडून थांबलेली नसून, चर्चेसाठी आमचे दार कायम उघडे असतील. शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष आहे. तसेच हिंदुत्ववादाच्या विचारांच्या आधारावर आम्ही दोन्ही एकत्र आलो आणि याच विचारधाऱ्याच्या विचाराणे आम्ही पुढे एकत्र काम करू आणि पुढे ही दोस्ती टिकेल याबाबाबत आमच्या मनात कुठेही शंका नाही. त्यामुळे चर्चेचे दरवाजे अजूनही खुले असल्याचे भंडारी म्हणाले.