शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

सर्वशिक्षा अभियानाचा बोजवारा

By admin | Updated: June 17, 2014 20:57 IST

कर्मचारी हे सतत गैरहजर राहत असल्यामुळे सर्वशिक्षा अभियान कामाचा बोजवारा उडाला आहे.

तेल्हारा : तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत सर्वशिक्षा अभियान कार्यालयात गटसमन्वयक, विषय तज्ज्ञ कर्मचारी कार्यमुक्त करण्यात आल्यामुळे तसेच नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी हे सतत गैरहजर राहत असल्यामुळे सर्वशिक्षा अभियान कामाचा बोजवारा उडाला आहे.सोमवार, १६ जून रोजी तेल्हारा येथील सर्वशिक्षा अभियान कार्यालयात गटशिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी उपस्थित नव्हते. तसेच येथे नेमण्यात आलेले कर्मचारी हे सतत गैरहजर राहतात. त्यांच्याकडे पाठ्यपुस्तक वाटप, गणवेश वाटप व प्रशिक्षण अशी महत्त्वपूर्ण कामे असतानाही ते सतत गैरहजर राहतात. आता लवकरच शाळा सुरू होणार असल्याने शाळेची कामे कसे पूर्ण होतील, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. जिल्हा कार्यालयाकडून याची दखल का घेतल्या जात नाही, गैरहजर कर्मचार्‍यांचे वेतन कसे काढल्या जाते, याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. कामाचे कर्मचारी कार्यमुक्त करून सतत गैरहजर राहत असलेले कर्मचारी नियुक्त करून संबंधित अधिकार्‍यांना काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.