शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अब्दुल सत्तार यांच्या 'ऑफर'चा खोतकर यांच्याकडून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 17:38 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला युतीधर्म समजावून सांगितल्याचे अर्जुन खोतकर यांचे म्हणाले.

औरंगाबाद - जालना लोकसभा मतदार संघातील तिढा अखेर सुटला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटला आहे. हा तिढा सुटल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या ऑफर विषयी खुलासा केला.

एक वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खोतकर म्हणाले, आपण याआधी अनेकदा लोकसभा निवडणुकीत दानवे यांच्यासाठी काम केले आहे. यापुढेही काम करणार आहे. मी कडवट शिवसैनिक, दगाफटका करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला युतीधर्म समजावून सांगितला. माझ्यावर जी जबाबदारी पक्षाने टाकली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे खोतकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी खोतकर यांना सत्तार यांच्या भेटीविषयी विचारण्यात आले. त्यावेळी खोतकर म्हणाले, सत्तार माझे चांगले मित्र असून माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांच्याशी माझी मैत्री कायम राहिल. मी दुखावलेलो होतो. त्यांनी मैत्रीच्या नात्याने मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. त्यामुळेच सत्तार यांनी आपण 'गुड न्यूज' देणार असल्याचे म्हटले होते, असा खुलासा देखील खोतकर यांनी केला आहे.

मागील अनेक दिवसांपासून खोतकर-दानवे यांच्या शीतयुद्धामुळे जालना लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होणार याची चर्चा सुरू होती. अर्जुन खोतकर यांनी काँग्रेस नेत्यांच्याही भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अर्जुन खोतकर काँग्रेसमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढवणार अशा चर्चा मतदारसंघात सुरू होत्या. मात्र खोतकर यांनी माघार घेतल्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Arjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस