शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कुणी कुणालाही भेटू द्या, येतील तर नरेंद्र मोदीच!; फडणवीसांचा पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 07:29 IST

नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कुणी काहीही केले तरी लोकांच्या मनावर मोदी राज करतात. त्यामुळे कुणी सोबत येवो, काहीही रणनीती आखू द्या, काहीच फरक पडणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांची भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या भेटीला विशेष महत्त्व दिलेले नाही. भारतात लोकशाही आहे. कुणी कुणाची भेट घ्यावी यावर कुणाचे बंधन नाही. कुणी कितीही स्ट्रॅटेजी तयार केल्या तरी आजही मोदी आहेत व २०२४ मध्येही मोदींच्याच नेतृत्वात सरकार येईल, असा चिमटा फडणवीस यांनी काढला.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कुणी काहीही केले तरी लोकांच्या मनावर मोदी राज करतात. त्यामुळे कुणी सोबत येवो, काहीही रणनीती आखू द्या, काहीच फरक पडणार नाही.भाजपचे नेते आधीपासून मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी आहेत. राज्यात आमचे सरकार असतानाही भाजपचे अनेक नेते मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे यावेळीही होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वारकऱ्यांच्या मागणीचा विचार करायला हवापंढरपूरसाठी कमी उपस्थितीची पायी वारी करणे शक्य होते. वारकऱ्यांनी फक्त ५० लोकांच्या उपस्थितीची मागणी केली होती. गावकऱ्यांनी ठराव केले होते की वारीदरम्यान कुणी रस्त्यावर येणार नाही. असे असताना सरकारने वारकऱ्यांच्या मागणीचा विचार करायला हवा होता, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrashant Kishoreप्रशांत किशोर