शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

ज्येष्ठांच्या सांभाळासाठी कायदा, ...अन्यथा कर्मचा-यांची वेतनवाढ रोखणार : सामाजिक न्यायमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 03:49 IST

आईवडिलांचा सांभाळ न करणा-या सरकारी सेवेतील कर्मचा-यांची वेतनवाढ रोखण्याबाबत आसाम सरकारने केलेल्या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

नागपूर : आईवडिलांचा सांभाळ न करणाºया सरकारी सेवेतील कर्मचा-यांची वेतनवाढ रोखण्याबाबत आसाम सरकारने केलेल्या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी विधानसभेत केली.या तक्रारीची दखल घेत यासंबंधी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही बडोले यांनी सांगितले. मुलगा आईवडिलांचा सांभाळ करत नसेल व तशी तक्रार उपविभागीय अधिका-याकडे आली, तर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.ज्येष्ठांचे वय ६५ वरून ६० करणार -ज्येष्ठ नागरिकांच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी सध्या असलेली ६५ वर्षे वयाची अट शिथिल करून ती ६० वर्षे करण्याबाबतही महिनाभरात निर्णय घेतला जाईल, असेही बडोले यांनी सांगितले.विधवा महिलेला कायमस्वरूपी मदत-निराधार योजनेअंतर्गत विधवा महिलेला मुलगा असेल तर तो २५ वर्षांचा होईपर्यंतच तिला दरमहा ६०० रुपयांचे अर्थसाह्य केले जाते. मात्र, बºयाच प्रकरणांमध्ये लग्नानंतर मुलाकडून आईचा सांभाळ केला जात नाही, असे आढळले. त्यामुळे विधवा महिलेला मिळणारी ही मदत बंद न करता कायमस्वरूपी ठेवावी, अशी मागणी भारती लव्हेकर, संजय केळकर व समीर कुणावार यांनी केली.

टॅग्स :Rajkumar Badolayराजकुमार बडोले