शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सावंतवाडीतील असनिये येथे डोंगर खचला; घारपी गावाचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 18:37 IST

गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने ओटवणे पचक्रोंशीत हाहाकार माजवला असून, असनियेतील मोठा डोंगरच खाली आला.

सावंतवाडी - गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने ओटवणे पचक्रोंशीत हाहाकार माजवला असून, असनियेतील मोठा डोंगरच खालती आला असून, यामुळे घारपीकडचा संपर्क तुटला आहे. तर या डोंगराच्या खाली असलेली पाच घरे थोडक्यात बचावली असून, माती मात्र त्यांच्या घरात घुसली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, डोंगर खालती आला त्यावेळी मोठा आवाज झाल्याचे गावक-यांनी सांगितले.

सावंतवाडी तालुक्यात गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाउस कोसळत आहे. या पावसामुळे ओटवणे पंचक्रोशीत सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, नदी नाले तुडूंब भरून वाहात आहेत. त्यातच असनिये दाभील कडे जाणारा रस्ता खचून मोठे नुकसान झाले आहे.अनेक गावामध्ये दुचाकी वगळता मोठी वाहने जात नाहीत.अशातच असनिये घारपीला जोडणाºया रस्त्याला लागून एक मोठा डोंगर आहे. या डोंगराची माती मंगळवारपासून खालती येत होती. गावकरी  परिस्थीतीवर लक्ष ठेवून असतनाच बुधवारी रात्रीच्या सुमारास तर पूर्णच डोंगर खाली आला.डोगरच खाली आल्याने असनिये घारपी रस्ता पूर्णपणे गाडला गेला असून, विद्युत पोलही या डोंगरातील मातीच्या खाली अडकून पडले आहेत. तसेच तब्बल शंभर ते दिडशे काजूंची झाडे नारळ मोठ मोठी झाडेही डोंगराच्या माती खाली आहेत. या डोंगराच्या खाली पाच घरे असून, ही घरे मात्र सध्यातरी सुरक्षित आहेत. पण त्यांच्या अंगणात पाण्याबरोबर मातीही आली आहे. त्यामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. असनियेतून घारपीला जाण्यासाठी रस्ता आता पूर्णता गाडला गेल्याने घारपी गाव संर्पकहिन झाला आहे. घटनेनंतर प्रशासनाचे अधिकारी गुरूवारी सायंकाळी गावात पोचले असून, यात नायब तहसलिदार सुरेश पवार यांच्यासह अधिकाºयांचा समावेश आहे. त्यांनी घटनेची पाहणी केली आहे.असनिये गावात गेले पाच ते सहा दिवस विज नाही. तर घारपी गाव सर्व दृष्ट्या आता अडचणीत सापडला असून, गावात संपर्क करण्यासाठी कोणतेच साधन नाही. जर त्यान्ाां घारपीतून असनियेत यायचे झाले तर पायवाट शोधत यावे लागणार आहे. तर आता हा रस्ता नव्याने करणेही शक्य नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलनSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग