शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

कोरेगाव-भीमा हिंसाचार : गुन्हे मागे घेणार, 9 कोटी 45 लाखांची भरपाई देणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 14:17 IST

पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी सरकार  9 कोटी 45 लाखांची नुकसान भरपाई दोणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतील चर्चेला उत्तर देताना दिली.  भीमा कोरेगाव घटनाप्रकरणी सरकार व्यक्ती, जाती,धर्म निरपेक्ष भूमिकेतूनच कारवाई करत आहे. सरकार आपला राजधर्म पाळत आहे.या  प्रकरणात एकूण ५८ गुन्हे. १६२ अटकेत. जखमी पोलिस आधिकारी ...

पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी सरकार  9 कोटी 45 लाखांची नुकसान भरपाई दोणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतील चर्चेला उत्तर देताना दिली.  भीमा कोरेगाव घटनाप्रकरणी सरकार व्यक्ती, जाती,धर्म निरपेक्ष भूमिकेतूनच कारवाई करत आहे. सरकार आपला राजधर्म पाळत आहे.

या  प्रकरणात एकूण ५८ गुन्हे. १६२ अटकेत. जखमी पोलिस आधिकारी जखमी पोलिस . एक मृत्यूमुखी पडले. ९ कोटी ४५ लाखांची नुकसान झाली. त्याची भरपाई राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला. ३ तारखेच्या बंदमध्ये तीन कोटींचे नुकसान. १७ अॅट्रॉसीटीच्या ११९९ आरोपींना अटक. २०५४ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. फक्त २२ लोक आता अटकेत. बाकीच्यांची मुक्तता झाली आहे . ३०० ते ३५० लोकांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली. परंतु त्यांचीही बेल झाली. बंद प्रकरणातील गुन्हे मागे घेणार. गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठीची प्रक्रिया करण्यासाठी अतिरिक्त महासंचालकांची समिती नेमण्यात येईल. ही समिती तीन महिन्यात अहवाल देईल. पण, गुन्हेगारी पार्श्वभूमी वाल्या काही लोकांनी बहती गंगा मे हाथ धुवून लुटपाट केली. अशा लोकांचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत.

महाराष्ट्र  बंद प्रकरणातील गुन्हे मागे घेणार. गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठीची प्रक्रिया करण्यासाठी अतिरिक्त महासंचालकांची समिती नेमण्यात येईल. ही समिती तीन महिन्यात अहवाल देईल. पण, गुन्हेगारी पार्श्वभूमी वाल्या काही लोकांनी बहती गंगा मे हाथ धुवून लुटपाट केली. अशा लोकांचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत असी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  

भीमा कोरेगावला मानवंदना देण्यासाठी हजारो लोक येतात. यंदाचे २००वे वर्षे असल्याने मोठी गर्दी येणार हे ध्यानात घेत सरकारने पूर्वतयारी केली होती. आजूबाजूचे अतिक्रमण हटविले होते. १० एकर परिसराला अतिक्रमणमुक्त करून संरक्षक भिंत उभारण्याचे कामाला निधी उपलब्ध करून दिला. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी पालकमंत्री, सामाजिक न्यायमंत्री आदल्या दिवशी भेटी दिल्या. तयारी केली. आढावा घेतला होता. येणाऱ्या गर्दीच्या सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. तीन चार महिन्यांपासूनच व्यवस्था सुरू केल्या होत्या.  

31 तारखेला सायंकाळी सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालिमही घेण्यात आली नाही. ३१ डिसेंबरच्या रात्री ११ ते ११.३० ग्रामपंचायत भीमा कोरेगावने पोलिस स्टेशनमध्ये सुरक्षा व्यवस्थाच्या कारणाने बंदचे पत्र दिले. एक तारखेला सकाळी ११०० ते १२०० भगवे झेंडेधारी संभाजी महाराजांच्या समाधीवर मानवंदनेसाठी जमले. रोज साधारण शंभर दोनशेच लोक असतात. पोलिसांनी तात्काळ त्यांना रोखून मानवंदनेनंतर परत जायला सांगितले. त्यातले शंभर दोनशे मोटारबाईकवरचे लोक वळसा घालून रस्त्यावर रिंगण घालू लागले,  घोषणाबाजी दिली. त्यानंतर दोन्ही बाजूने दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना वेगळे केले. नंतर या टोळक्याने वाहतळांना लक्ष्य केले. तिथून पिटाळून लावल्यानंतर सणसवाडीत दगडफेकीच्या घटना घडल्या. मात्र,

विजयस्तंभावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक मिनिटही मानवंदना थांबली नाही. एक ते दोन तासात हा घटनाक्रम झाला. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, अफवांच पीक मोठ्या प्रमाणावर पिकलं होतं. पण, सुदैवाने मोठ्या बंदोबस्तामुळे मोठी दुर्घटना टाळली. एसटी व पीएमटी बसेची व्यवस्था करून भाविकांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी पोहचविले. 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVidhan Bhavanविधान भवन