शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Kisan Long March : जय किसान!, मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 06:54 IST

गेली सहा दिवस १८० किलोमीटर पायपीट करत मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.

मुंबई : गेली सहा दिवस १८० किलोमीटर पायपीट करत मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. मागण्या मान्य झाल्याची घोषणा होताच आझाद मैदानात ‘जय किसान’च्या ना-यासह टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.महाराष्टÑ किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून ६ मार्च रोजी निघालेला हजारो शेतकºयांचा लाँग मार्च रविवारी मुंबईत धडकला. मात्र मुंबईच्या जनजीवनात कुठेही अडथळा आला नाही. परीक्षेला जाणाºया विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून रात्रीतून हे मोर्चेकरी आझाद मैदानाकडे रवाना झाले. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास मोर्चेकºयांचे शिष्टमंडळ विधानभवनात पोहोचले आणि तब्बल अडीच तास मुख्यमंत्री, काही मंत्री, विरोधी पक्षनेते, वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. मोर्चेकºयांच्या सर्व मागण्या मान्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे लेखी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा माकपाचे आमदार जे.पी.गावित यांनी आझाद मैदानावर मोर्चेकºयांसमोर केली. मंत्री चंद्रकात पाटील, गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकºयांना चर्चेचा तपशील वाचून दाखवण्यात आला. शेतकºयांच्या परतीसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली.१८० किमीच्या पायपिटीमुळे अनेक शेतकºयांचे पाय सोलून निघाले.सोशल मीडियावरही याबद्दल प्रचंडहळहळ व्यक्त होत होती. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे,पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा आणि सुभाष देशमुख हे मंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे आ. जयंत पाटील, आ. कपिल पाटील, किसान सभेचे सचिव कॉ. अजित नवले, राज्य अध्यक्ष किसन गुजर, माजी आमदार नरसय्या आडम, इंद्रजित गावित, इरफान शेख, उमेश देशमुख, सुनील चौधरी, सावळीरावम पवार आदी उपस्थित होते.>या मागण्या केल्या मान्य२००१-०८ दरम्यान वंचित शेतकºयांनाही कर्जमाफी कृषीबरोबरच मुदत कर्जालाही माफी केंद्राची वाट न पाहता बोंडअळी नुकसानभरपाईजीर्ण रेशन कार्ड बदलून मिळणार संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे मानधन वाढणार महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाहीवनजमिनीचे दावे सहा महिन्यांत काढणार निकाली

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च