शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

जवखेडा हत्याकांडाचे गूढ उकलले, फिर्यादीच आरोपी

By admin | Updated: December 4, 2014 17:45 IST

अहमदनगरमधील बहुचर्चित जवखेडा हत्याकांडाचे गूढ उकलण्यात यश आल्याचा दावा पोलिसांनी केला असून या तिहेरी हत्याकांडाप्रकरणातील फिर्यादी प्रशांत जाधवला पोलिसांनी अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत
 
अहमदनगर, दि. ४ - अहमदनगरमधील बहुचर्चित जवखेडा हत्याकांडाचे गूढ उकलण्यात यश आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या तिहेरी हत्याकांडातील फिर्यादी प्रशांत जाधवला पोलिसांनी अटक केली असून त्याला आज दुपारी कोर्टासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 
 
जवखेडा येथे २० ऑक्टोबर रोजी दलित कुटुंबातील तिघांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली होती. पोलिसांची सुमारे सात पथकं या घटनेचा विविध पद्धतीने तपास करत होते. याप्रकरणातील फिर्यादी प्रशांत जाधव याची लाय डिटेक्टर टेस्ट आणि कोर्टाच्या परवानगीनंतर प्रशांतच्या घराची घेतलेली झडती यातून पोलिसांना महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत. या आधारे पोलिसांनी प्रशांतला अटक केली आहे.  
 
संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री आणि १९ वर्षाचा मुलगा सुनील या तिघांची तीक्ष्ण हत्यारांनी वार करत त्यांचे अवयव विहिरीत फेकण्यात आले होते. याप्रकरणी प्रशांत जाधव यानेच पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून तो संजय जाधव यांचा पुतणा आहे. या हत्येेचे गूढ उकलल्याचे पोलिसांनी म्हटले असले तरी हत्याकांडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.