शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

भिकेला लावण्याच्या प्रथेविरुद्ध तो चालतोय, पॅकेजवर सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:12 IST

मुलांना भिक देऊ नका, त्यांना अपंग करून भिकेला लावणा-यांविरोधात लढा द्या, भिकेची प्रथा नष्ट झाली पाहिजे, शासनाला जाणीव करून द्या, असा संदेश देत, दिल्लीचा एक तरुण भारतभर जनजागृतीपर भ्रमंती करतोय.

- काशिनाथ वाघमारेसोलापूर : मुलांना भिक देऊ नका, त्यांना अपंग करून भिकेला लावणाºयांविरोधात लढा द्या, भिकेची प्रथा नष्ट झाली पाहिजे, शासनाला जाणीव करून द्या, असा संदेश देत, दिल्लीचा एक तरुण भारतभर जनजागृतीपर भ्रमंती करतोय़ सरकारला याबाबत जाग यायला हवी, अशी अपेक्षा करून, तो ८४ दिवसांत ३७०० किमीचा प्रवास करून चालला आहे़आशिष शर्मा असे त्याचे नाव़ एका लहान मुलाच्या घटनेने दुखावला गेला आणि त्याने अशा भीक मागून जगणाºया मुलांना सन्मानाचे जीवन मिळावे, म्हणून भीक देण्याच्या प्रथेविरोधात प्रबोधन करीत रस्त्यावर आला़ २२ आॅगस्ट २०१७ हा दिवस त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला़ आज ८४ दिवसांत तो काश्मीरपासून सोलापूरपर्यंतचे ३७०० किलोमीटर अंतर चालत, लहान मुलांना भीक देऊ नका अन्यथा भीक मागण्याची परंपरा थांबणार नसल्याबाबतचे शाळा-महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी प्रबोधन करत फिरतोय़ आता तो लातूर, नांदेड, वासीम मार्गे मध्य प्रदेशात प्रबोधन करीत निघाला आहे.

पॅकेजवर सोडले पाणीएके दिवसी एक हात निखळलेला मुलगा भीक मागत असलेल्या अवस्थेत आशिषला दिसून आला़ कोवळ्या वयात त्याला कोणीतरी अघोरी कृत्याने विकलांग बनवून भीक मागायला लावल्याचे लक्षात आले़ त्याचे मन हेलावले़ बस्स़़़त्याने ठरवले, स्वत:साठी तर सारेच जगतात़, परंतु इतरांसाठी जगून बघण्यासाठी त्याने चक्क सहा लाख रुपये पॅकेजवाल्या मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या नोकरीवर पाणी सोडले़ सुरुवातीला भीक मागणाºया ९ मुलांना घेऊन, त्यांना एका सामाजिक सेवाभावी संस्थेच्या हवाली केले़ हाच धागा पकडत, त्याने एक यंत्रणाच बनवली़

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र