शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

भिकेला लावण्याच्या प्रथेविरुद्ध तो चालतोय, पॅकेजवर सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:12 IST

मुलांना भिक देऊ नका, त्यांना अपंग करून भिकेला लावणा-यांविरोधात लढा द्या, भिकेची प्रथा नष्ट झाली पाहिजे, शासनाला जाणीव करून द्या, असा संदेश देत, दिल्लीचा एक तरुण भारतभर जनजागृतीपर भ्रमंती करतोय.

- काशिनाथ वाघमारेसोलापूर : मुलांना भिक देऊ नका, त्यांना अपंग करून भिकेला लावणाºयांविरोधात लढा द्या, भिकेची प्रथा नष्ट झाली पाहिजे, शासनाला जाणीव करून द्या, असा संदेश देत, दिल्लीचा एक तरुण भारतभर जनजागृतीपर भ्रमंती करतोय़ सरकारला याबाबत जाग यायला हवी, अशी अपेक्षा करून, तो ८४ दिवसांत ३७०० किमीचा प्रवास करून चालला आहे़आशिष शर्मा असे त्याचे नाव़ एका लहान मुलाच्या घटनेने दुखावला गेला आणि त्याने अशा भीक मागून जगणाºया मुलांना सन्मानाचे जीवन मिळावे, म्हणून भीक देण्याच्या प्रथेविरोधात प्रबोधन करीत रस्त्यावर आला़ २२ आॅगस्ट २०१७ हा दिवस त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला़ आज ८४ दिवसांत तो काश्मीरपासून सोलापूरपर्यंतचे ३७०० किलोमीटर अंतर चालत, लहान मुलांना भीक देऊ नका अन्यथा भीक मागण्याची परंपरा थांबणार नसल्याबाबतचे शाळा-महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी प्रबोधन करत फिरतोय़ आता तो लातूर, नांदेड, वासीम मार्गे मध्य प्रदेशात प्रबोधन करीत निघाला आहे.

पॅकेजवर सोडले पाणीएके दिवसी एक हात निखळलेला मुलगा भीक मागत असलेल्या अवस्थेत आशिषला दिसून आला़ कोवळ्या वयात त्याला कोणीतरी अघोरी कृत्याने विकलांग बनवून भीक मागायला लावल्याचे लक्षात आले़ त्याचे मन हेलावले़ बस्स़़़त्याने ठरवले, स्वत:साठी तर सारेच जगतात़, परंतु इतरांसाठी जगून बघण्यासाठी त्याने चक्क सहा लाख रुपये पॅकेजवाल्या मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या नोकरीवर पाणी सोडले़ सुरुवातीला भीक मागणाºया ९ मुलांना घेऊन, त्यांना एका सामाजिक सेवाभावी संस्थेच्या हवाली केले़ हाच धागा पकडत, त्याने एक यंत्रणाच बनवली़

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र