शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

पादचाऱ्यांनी डाव्या बाजूनेच चालावे असा काही नियम आहे का? पहा राज्याचे परिवहन आयुक्त काय म्हणतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 07:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दुचाकी गाड्यांचे वाढते अपघात व विनाहेल्मेट चालकांचे मृत्यूचे चिंताजनक प्रमाण पाहून राज्याच्या परिवहन विभागाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दुचाकी गाड्यांचे वाढते अपघात व विनाहेल्मेट चालकांचे मृत्यूचे चिंताजनक प्रमाण पाहून राज्याच्या परिवहन विभागाने एक अभिनव मोहीम सुरू केली आहे. मोठी कर्मचारी संख्या असलेल्या कंपन्यांशी संपर्क साधून आपापल्या कर्मचारी, अधिकारी यांना हेल्मेटसक्ती करा त्याशिवाय कंपनीच्या आवारात प्रवेश देऊ नका, असा आग्रह धरला जात आहे.

कर्मचाऱ्यांना विनाहेल्मेट कंपनीच्या आवारात प्रवेश करूच देऊ नका, असा आग्रह धरला जात आहे. तरीही असा प्रकार सुरू राहिला तर आस्थापनांच्या प्रमुखांना एका दिवसासाठी ५० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे, असे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी 'लोकमत'ला सांगितले.

गतवर्षी डिसेंबर अखेरपर्यंत झालेल्या अपघातांमधील ९९ टक्के वाहनचालक हे विनाहेल्मेट असल्याचे आढळले. हेल्मेट असते तर त्यातील किमान ८० टक्के लोक वाचू शकले असते, असे सांगून ते म्हणाले की, अधिकाधिक अपघात सायंकाळी ५ ते रात्री १० च्या दरम्यान होतात.

पादचाऱ्यांनी डाव्या बाजूनेच चालावे असा नियम नाही !एकूण अपघातांपैकी १८ टक्के अपघात पादचाऱ्यांशी संबंधित आहेत. अनेक शहरांमध्ये पदपथ धड नाहीत. त्यामुळे लोक रस्त्यावरून चालतात आणि अपघाताला निमंत्रण मिळते. वाहने डाव्या बाजूने चालविली जातात म्हणून पादचाऱ्यांनीही डाव्या बाजूनेच चालावे असा काही नियम नाही. पदपथ नसेल तर लोकांनी उजव्या बाजूने चालले पाहिजे. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसेल.

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी