शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

खडसे-महाजन यांच्यातील अंतर्गत वाद भाजपाला संपवेल: दिलीप वळसे- पाटील

By admin | Updated: June 16, 2016 16:37 IST

सध्या सत्तेत असलेले भाजपा व शिवसेना हे परस्परांना निजाम व रझाकाराची उपाधी देत आहेत, अशी टीका दिलीप-वळसे पाटील यांनी केली

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. १६ -  सध्या सत्तेत असलेले भाजपा व शिवसेना हे परस्परांना निजाम आणि रझाकाराची उपाधी देत असून जळगाव जिल्ह्यात तर माजी मंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ सरकारविरोधात असंतोष निर्माण करून जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे प्रभारी व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दुपारी झालेल्या या मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांना वेळ नाहीमहाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा भाग असलेला मराठवाडा दुष्काळामुळे होरपळत आहे. पक्षाचे नेते शरद पवार यांनी मराठवाड्यात जाणून शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेतले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात ४० प्रचारसभा घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेण्यास महाराष्ट्रात येण्यासाठी वेळ नाही. सुरुवातीला बाबरी मशिद आणि राममंदिर उभारणीचा मुद्दा भाजपातर्फे उपस्थित करण्यात आला होता. आता हिंदू- मुस्लीम वाद उभा करीत मुस्लिम मुक्त राष्ट्राच्या घोषणा भाजपाच्या काही नेत्यांकडून सुरु आहे. पंतप्रधान किंवा भाजपाचे वरिष्ठ नेते मात्र याबाबत मौन धारण करून आहेत.