शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार रेशीम शेतक:यांना विमा सुरक्षा कवच

By admin | Updated: September 14, 2014 01:42 IST

राज्यातील शेतक:यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून आकर्षित करण्यासाठी रेशीम शेती आणि ही शेती करणा:या शेतक:याला वैयक्तिक विमा योजना लागू केली आहे.

सुहास सुपासे - यवतमाळ
राज्यातील शेतक:यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून आकर्षित करण्यासाठी रेशीम शेती आणि ही शेती करणा:या शेतक:याला वैयक्तिक विमा योजना लागू केली आहे. रेशीम शेतीसाठी अशाप्रकारची योजना लागू करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे. 
विदर्भातील शेतीची अवस्था पाहता अनेकांसाठी रेशीम शेती ही वरदान ठरत आहे. नापिकीमुळे सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिलत आज शंभर शेतकरी रेशीम शेती करीत आहे. त्यासोबत अमरावती विभागातील हजाराच्या घरात असलेल्या शेतक:यांना या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. रेशीम उत्पादक शेतक:यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शासनाने राज्यातील रेशीम उद्योगाला विमा योजना लागू केली आहे.  
राज्यात सध्या चार हजार 86 शेतकरी रेशीम शेती करीत आहेत. कीटक संगोपन करताना एखादवेळी रेशीम किटकांवर रोगाचा प्रादूर्भाव होऊ शकतो. बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये केंद्र सरकारने रेशीम उद्योगासाठी विमा योजना लागू करण्याचे निश्चित केले होते. त्या अनुषंगाने ही योजना लागू करण्यात आली आहे. लाभाथ्र्याना वैयक्तिक विमा योजनाही लागू करण्यात आली आहे. तशा सूचना रेशीम संचालकांच्या आदेशावरून तुती व टसर लाभार्थीना जिल्हा रेशीम विकास अधिका:यांकडून देण्यात आल्या आहेत. 
तुती रेशीमसाठी विमा हप्त्याची रक्कम अनुक्रमे बहुबार व दुबार जातीच्या किटक संगोपनासाठी 335 व 39क् रुपये प्रती शंभर अंडीपुंज आहे. विमा हप्त्यामध्ये लाभाथ्र्याचा सहभाग 25 टक्के आहे. यासाठी विमा संरक्षण अनुक्रमे 8 हजार व दहा हजार रुपये प्रती अंडीपुंज याप्रमाणो आहे. टसर उत्पादक रेशीम उत्पादक लाभाथ्र्याचा सहभाग 25 टक्केच आहे. 
पहिल्या पिकासाठी 23क्, दुस:यासाठी 25क् व तिस:यासाठी 275 रुपये प्रती शंभर अंडीपुंज याप्रमाणो रक्कम भरावी लागणार आहे. यासाठी विमा संरक्षण अनुक्रमे तीन हजार सहाशे, व तीन हजार आठशे रुपये आहे. वैयक्तिक अपघात संरक्षण विमा योजनेत लाभाथ्र्याला 14 रुपयांमध्ये 5क् हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. 
 
जिल्ह्यातील सर्वच शेतक:यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असा आमचा प्रयत्न राहील. यापूर्वी ही योजना आली होती. परंतु अतिशय किरकोळ लाभ त्या वेळी त्यामध्ये देण्यात आल्याने शेतक:यांनी प्रतिसाद दिला नव्हता. परंतु आता मात्र रेशीम शेतीसाठी आणि वैयक्तिक अपघात विमासुद्धा अत्यल्प रकमेत देण्यात येणार आहे.
- राजेंद्र म्हात्रे, रेशीम विकास अधिकारी, यवतमाळ