शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

नाउमेद होण्यापेक्षा विरोधकांचे हल्ले परतवा - मुख्यमंत्र्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 05:04 IST

केंद्र आणि राज्य सरकारने तीन वर्षांत अनेक महत्त्वाचे अन् लोकाभिमुख निर्णय घेतले पण आपले कार्यकर्ते थोड्या टीकेने विचलित अन् नाऊमेद होतात

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारने तीन वर्षांत अनेक महत्त्वाचे अन् लोकाभिमुख निर्णय घेतले पण आपले कार्यकर्ते थोड्या टीकेने विचलित अन् नाऊमेद होतात. त्यापेक्षा आक्रमक होऊन विरोधकांचे हल्ले परतवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हाध्यक्ष, युवा मोर्चा आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक मुंबई भाजपाच्या कार्यालयात झाली. फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारविरोधात थोडेही मत व्यक्त झाले तर आपले काही कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या सुरात सूर मिसळतात हे योग्य नाही. आपलेच कार्यकर्ते सरकारवर टीका करू लागले आहेत. हे प्रकार थांबविले पाहिजेत. पक्ष व सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करा. सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त रविवारी जिल्ह्याजिल्ह्यात ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करावे, ३१ आॅक्टोबरला राज्य सरकारची तीन वर्षे पूर्ण होत असल्याबद्दलजल्लोष करण्यापेक्षा सामान्य माणसांशी संवाद साधणारे कार्यक्रम घ्यावेत, अशा सूचना खा. दानवे यांनी केल्या.

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस