शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

नाउमेद होण्यापेक्षा विरोधकांचे हल्ले परतवा - मुख्यमंत्र्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 05:04 IST

केंद्र आणि राज्य सरकारने तीन वर्षांत अनेक महत्त्वाचे अन् लोकाभिमुख निर्णय घेतले पण आपले कार्यकर्ते थोड्या टीकेने विचलित अन् नाऊमेद होतात

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारने तीन वर्षांत अनेक महत्त्वाचे अन् लोकाभिमुख निर्णय घेतले पण आपले कार्यकर्ते थोड्या टीकेने विचलित अन् नाऊमेद होतात. त्यापेक्षा आक्रमक होऊन विरोधकांचे हल्ले परतवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हाध्यक्ष, युवा मोर्चा आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक मुंबई भाजपाच्या कार्यालयात झाली. फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारविरोधात थोडेही मत व्यक्त झाले तर आपले काही कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या सुरात सूर मिसळतात हे योग्य नाही. आपलेच कार्यकर्ते सरकारवर टीका करू लागले आहेत. हे प्रकार थांबविले पाहिजेत. पक्ष व सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करा. सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त रविवारी जिल्ह्याजिल्ह्यात ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करावे, ३१ आॅक्टोबरला राज्य सरकारची तीन वर्षे पूर्ण होत असल्याबद्दलजल्लोष करण्यापेक्षा सामान्य माणसांशी संवाद साधणारे कार्यक्रम घ्यावेत, अशा सूचना खा. दानवे यांनी केल्या.

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस