शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत अन्याय ! गुणवत्ता असूनही विद्यार्थी वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 01:20 IST

राज्यातील शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया ७०:३० धोरणाप्रमाणे राबविली जाते. त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. तसेच याबाबत विधि मंडळ मान्यता प्रक्रियाही राबविण्यात आलेली नाही.

लातूर : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात विदर्भ आणि मराठवाड्यात मिळून २३०० तर उर्वरित महाराष्ट्रात ३८५० जागा असून, ७०:३० धोरणामुळे गुणवत्ता असूनही मराठवाडा, विदर्भातील विद्यार्थ्यांना दर्जेदार महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत नाही. हे घटनाबाह्य प्रादेशिक आरक्षण रद्द करण्यासाठी दोन्ही विभागातील विद्यार्थी, पालक, संस्था एकवटल्या आहेत.राज्यातील शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया ७०:३० धोरणाप्रमाणे राबविली जाते. त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. तसेच याबाबत विधि मंडळ मान्यता प्रक्रियाही राबविण्यात आलेली नाही. १९८५ पासून ही अट प्रवेश पुस्तिकेत अंतर्भूत करण्यात आली. ज्यामध्ये स्वविद्यापीठ ७० टक्के आणि इतर विद्यापीठांसाठी ३० टक्के ही पद्धत होती. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर आता सर्व वैद्यकीय महाविद्यालये एकाच विद्यापीठाला संलग्नित आहेत. त्यामुळे ७०:३० आरक्षण पद्धत रद्द करणे आवश्यक होते. मात्र ती आजही सुरू आहे. घटनेतील तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उभे आरक्षण केवळ जातीनुसार देता येते, त्यात आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा अपवाद करण्यात आला आहे.मात्र त्यात प्रादेशिक आरक्षण अंतर्भूत नसल्याने सध्याची प्रचलित प्रक्रिया घटनाबाह्य असल्याची भूमिका शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी मांडली आहे. या संदर्भात २०१६ मध्ये पालक संघाने उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली. विदर्भ, मराठवाड्याची एकूण उपलब्ध महाविद्यालयांची संख्या अनुक्रमे ८ व ६ आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात २६ महाविद्यालये आहेत. दंत वैद्यकमध्येही विदर्भ, मराठवाड्याची ५ व ७ तर उर्वरित महाराष्ट्रात १८ महाविद्यालये आहेत. त्यामुळे विद्यार्थी जागांमध्ये तफावत असून, मराठवाडा, विदर्भातील गुणवंत विद्यार्थ्यांना ३० टक्के जागांमध्येच स्पर्धा करावी लागते.गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धाप्रादेशिक आरक्षण अंतर्भूत नसल्याने सध्याची प्रचलित प्रक्रिया घटनाबाह्य असल्याची भूमिका शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी मांडली आहे. या संदर्भात २०१६ मध्ये पालक संघाने उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली. विदर्भ, मराठवाड्याची एकूण उपलब्ध महाविद्यालयांची संख्या अनुक्रमे ८ व ६ आहे.तर उर्वरित महाराष्ट्रात २६ महाविद्यालये आहेत. दंत वैद्यकमध्येही विदर्भ, मराठवाड्याची ५ व ७ तर उर्वरित महाराष्ट्रात १८ महाविद्यालये आहेत. त्यामुळे विद्यार्थी जागांमध्ये तफावत असून, मराठवाडा, विदर्भातील गुणवंत विद्यार्थ्यांना ३० टक्के जागांमध्येच स्पर्धा करावी लागते.वैद्यकीय महाविद्यालयसंख्या व विद्यार्थी जागा...विभाग महाविद्यालय विद्यार्थी जागाउर्वरित महाराष्ट्र २६ ३८५०विदर्भ ०८ १४५०मराठवाडा ०६ ८५०दंत वैद्यकीय महाविद्यालयव विद्यार्थी संख्या...विभाग महाविद्यालय विद्यार्थी जागाउर्वरित महाराष्ट्र १८ १५६०विदर्भ ०५ ४००मराठवाडा ०७ ६५०२०१९-२० मधील ७० टक्केप्रवेशाचा कट्आॅफ...संवर्ग उर्वरित महाराष्ट्र विदर्भ मराठवाडायु.आर. ५५१ ५२८ ५३३ओबीसी ५१६ ५२६ ५२८एससी ४२१ ४५१ ४५३एसटी २९० ३२३ ३२१व्हीजे ४६० ४६८ ४९४एनटी-१ ४०७ ४४६ ४८०एनटी-२ ४९२ ४६६ ५१२एनटी-३ ५१६ ५०८ ५३३एसईबीसी ५१३ ३९९ ५२७ईडब्ल्यूएस ४९२ ४८९ ५०८वरील तक्त्यानुसार राज्यातील दर्जेदार व गुणवत्ता असणाऱ्या मुंबई, पुणे, ठाणे व नागपूर येथील प्रवेशासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना ३० टक्के जागांमध्येच स्पर्धा करावी लागते. त्यांच्यापेक्षा कमी गुण असणाºया उर्वरित महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मात्र दर्जेदार महाविद्यालयात प्रवेश मिळतो.

टॅग्स :reservationआरक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र