शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

इंदूर-मनमाड नवीन रेल्वे लाइन लवकरच मार्गी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 17:38 IST

जेएनपीटी, रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यात आज नवी दिल्ली येथे इंदूर-मनमाड नवीन रेल्वे लाइन (362 किमी) प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या.

मुंबई- जेएनपीटी, रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यात आज नवी दिल्ली येथे इंदूर-मनमाड नवीन रेल्वे लाइन (362 किमी) प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नितीन गडकरी आणि सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.या प्रकल्पाचा एकूण खर्च 8575 कोटी रुपये इतका असून, जेएनपीटीचा खर्चात वाटा 55 टक्के आहे, तर महाराष्ट्र सरकार, मध्य प्रदेश सरकार आणि एसडीसीएल / आयपीआरसीएल प्रत्येकी 15 टक्के भार उचलणार आहेत. या प्रकल्पाचा 50 टक्के मार्ग हा महाराष्ट्रातून जाणार असून, (मालेगाव, न्यू धुळे, नरदाणा, शिरपूर) आणि 50 टक्के मार्ग मध्य प्रदेशातून (मालवण, चितवाल, लोदिपुरा, यशवंत नगर) जाणार आहे.या प्रकल्पामुळे इंदूर आणि जेएनपीटी दरम्यानचे अंतर 200 किमीने कमी होईल, तर मुंबई / पुणे ते मध्य भारतातील प्रमुख शहरातील अंतर 175 किलोमीटरने कमी होईल. हा मार्ग इगतपुरी, नाशिक आणि सिन्नर, पुणे आणि खेड सारख्या दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या नोड्समधून सुद्धा जाणार आहे. या प्रकल्पामुळे नवीन 6000 रोजगार संधी निर्माण होतील.

टॅग्स :railwayरेल्वे